महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 8 व 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्वच शाळा बंद राहणार, कारण काय ?
Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील सर्वच शाळा आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी बंद राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आता आपण राज्यातील सर्वच शाळा या दोन दिवशी का बर बंद राहतील? … Read more