Ajab Gajab News : काय सांगता ! भारतात फक्त एका टरबुजासाठी झाले होते युद्ध, ज्यामध्ये हजारो सैनिक मारले गेले; जाणून घ्या कारण..

Ajab Gajab News : जगाच्या इतिहासात अशी अनेक युद्ध (war) होऊन गेली आहेत त्याचा इतिहास आजही शाळांच्या पुस्तकांमध्ये आहे. किल्ले, राजवाडे, देश आणि इतर कारणावरून युद्ध झालेले तुम्ही ऐकले असेल मात्र कधी एका टरबुजासाठी युद्ध (Battle for Watermelon) झालेले कधी ऐकले आहे का? नाही ना, तर हो फक्त एका टरबुजासाठी युद्धात हजारो सैनिक मारले गेले … Read more