विद्यार्थी आणि पालकांनो अकरावी प्रवेश परिक्षेसाठी अडचण येतेय? शिक्षण विभागाने सुरू केलाय हेल्पलाइन नंबर, फोन करून घेऊ शकता माहिती
महाराष्ट्रातील दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांची अकरावीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयात आणि इच्छित शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पूर्णपणे ऑनलाइन पद्धत लागू करण्यात आली असून, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी … Read more