कृषी शास्त्रज्ञांचा मोठा शोध!! आता बासमती तांदळाची निर्यात कोई नहीं रोकेगा…..
अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news:-निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस शेती पिकांवर रोगराईचे सावट वाढत आहे. पिकांवर रोगराई पसरली की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांना (Farmer) नाना प्रकारच्या औषधांची फवारणी करावी लागते. कीटकनाशकांचा अति वापर झाल्यामुळे अशा शेतपिकाची निर्यात करणे अशक्य बनत जाते. बासमती तांदळाच्या (Basmati Rice) बाबतीत देखील काहीसा असाच प्रकार घडला होता. मित्रांनो … Read more