‘हे’ आहेत देशातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज ! इथे ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट

Top Engineering College

Top Engineering College : CBSE पाठोपाठ महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल गेल्या महिन्यात म्हणजे पाच मे 2025 रोजी जाहीर झाला. आता निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र कॉलेज प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. बारावी सायन्स मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता आपल्या आवडीनुसार पुढील वर्गात प्रवेश घेत … Read more

JEE Main परीक्षा दिली नाही तरी ‘या’ 5 इंजीनियरिंग कॉलेजमधून बीटेकची पदवी घेता येणार ! इथे ऍडमिशन मिळाल म्हणजे लाईफ सेट होणार

Top Engineering College

Top Engineering College : बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर लाखों विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात. आपल्या देशात इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान याही वर्षी लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार आहेत. महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा रिझल्ट डिक्लेअर केला आहे आणि आता बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी लगबग करत आहेत. इंजीनियरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन … Read more

‘ही’ आहेत महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट इंजीनियरिंग कॉलेज ! मुंबई, पुणे अन नागपूरच्या या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं तर लाईफ सेट होणार

Top Engineering College

Top Engineering College : 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर इंजीनियरिंग करायचे असे स्वप्न अनेकांनी पाहिले असेल. दरम्यान जर तुम्हालाही बारावीनंतर इंजीनियरिंग करायची असेल तर तुमच्यासाठी आज चालेल कामाचा राहणार आहे. आज आपण मुंबई, पुणे आणि नागपूर मधील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती पाहणार आहोत. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे आणि आता … Read more

केमिकलं, मेकॅनिकल, सिव्हिल इंजीनियरिंग सोडा ; आता इंजीनियरिंगच्या ‘या’ ब्रांचला आलाय डिमांड ! डिग्री कम्प्लीट झाल्यावर 20 लाखांचे पॅकेज

Best Engineering Branch

Best Engineering Branch : बारावीचा निकाल लागला की विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करतात. बारावी सायन्सनंतर अनेकजण इंजीनियरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात. दरम्यान यावर्षी बारावीचा निकाल वेळेच्या आधीच लागलाय. यंदा बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागत असतो. मात्र यंदा बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर … Read more

‘ही’ आहेत भारतातील टॉप 7 इंजीनियरिंग कॉलेज ! इथं ऍडमिशन मिळाल म्हणजे लाईफ सेट, या यादीत महाराष्ट्रातील किती कॉलेज ?

Top Engineering College

Top Engineering College : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल जाहीर केला. बारावीच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली असून यंदाचा निकाल हा फारच उत्साहवर्धक राहिला आहे. यंदाच्या बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. दरम्यान आता बारावीत उत्तीर्ण झालेले बहुतांशी विद्यार्थी इंजीनियरिंगला ऍडमिशन घेणार आहेत. राज्यातील लाखो विद्यार्थी हे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतील असे … Read more