विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! भारत आणि पाकिस्तानात उद्भवलेल्या तणावामुळे देशातील सर्व परीक्षा रद्द ? UGC ने दिले स्पष्टीकरण

Maharashtra Schools

Maharashtra Schools : नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून 27 लोकांना ठार मारले. त्यामुळे सबंध भारतात पाकिस्तान आणि पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली. संपूर्ण जगात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि भारताने याच घटनेचा बदला … Read more