Ahilyanagar News: शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी ! ४० टन कांदा वाहून गेला पाण्यात, टरबूजाचे दर कोसळले…
Ahilyanagar News:अहिल्यानगर जिल्ह्यातील भोकर शिवारात यावर्षी वारंवार झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अवकाळी पाऊस व त्यासोबत येणाऱ्या वादळी वाऱ्यांनी अनेकांचे पिके उध्वस्त केली. नुकताच एक शेतकरी नानासाहेब रामदास जगदाळे यांचे चार एकर क्षेत्रातील कांद्याचे उत्पादन पूर्णतः भिजले. अंदाजे ४० टन कांद्याचे नुकसान झाल्याने त्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे. जगदाळे यांनी उशिरा काढणीला … Read more