Success Story | शाळेत नापासचा ठप्पा, पण UPSC मध्ये टॉपर; IAS रुक्मिणीची यशोगाथा थक्क करणारी
Success Story |UPSC नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा मानली जाते. लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, पण यशस्वी होणाऱ्यांची संख्या मर्यादित असते. ही परीक्षा देणारे विद्यार्थी हे टॉपरच असतात, असा समज असतो. मात्र, IAS अधिकारी रुक्मिणी रियार यांची कथा या साच्यात बसणारी नाही. शाळेत सहावीत नापास झालेल्या रुक्मिणीने कोणतेही कोचिंग न … Read more