UPSC Interview Questions : नकाशामध्ये हिरवा रंग कशासाठी वापरला जातो?

Ahilyanagarlive24 office
Published:

UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

कारण जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

दरम्यान, यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : राष्ट्रगीतमध्ये ‘जय’ हा शब्द एकूण किती वेळेस आला आहे?
उत्तर : १०

प्रश्न : टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये कोणते हरितद्रव्य समाविष्ट झालेली असते?
उत्तर : क्लोरोफील

प्रश्न : नेहरू रिपोर्टला कोणी फेटाळून लावले होते?
उत्तर : मुस्लिम लीग व महासभा

प्रश्न : पुणे ते बारामती या दोन ठिकाण दरम्यान कोणता घाट आहे?
उत्तर : दिवे घाट

प्रश्न : ‘जोगेश्वरी’ ही लेणी कोणत्या शहरात स्थित आहे?
उत्तर : मुंबई उपनगर शहर

प्रश्न : नकाशामध्ये हिरवा रंग कशासाठी वापरला जातो?
उत्तर : वने

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe