मान्सून सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाच्या दुषीत पाण्याने आजार पसरतात.आज आपण पाहूयात पावसाळ्यात कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत माहिती
ह्या टिप्स नक्की फॉलो करा…
१) पावसाळ्यात पांढरे कपडे वापरू नये, कारण त्यावर चिखल उडाला तर ते डाग लवकर निघत नाहीत व दिवसभर तसेच डाग घेऊन राहावं लागतं.
२)पावसाळ्यात जिन्स घालू नये. कारण जिन्स लवकर वाळत नाही. पावसात भिजली तर दिवसभर ओली जिन्स घालून राहावे लागते. घट्ट असल्यामुळे त्वचा इन्फेक्शन होण्याची भीती असते.
३) पावसाळ्यात लेदर्सच्या बॅग्ज वापरू नये, या पाण्यात भिजल्या तर वाळत नाहीत व लवकर खराब होतात. त्यामुळे पावसाळ्यात अशा बॅग्ज टाळलेल्याच ब-या.
४) पावसाळ्यात पायघोळ कपडे घालू नयेत, तसेच, घट्ट कपडे टाळावेत, लूज कपडे घालावेत. चप्पला वॉटरप्रूफ वापरा.
५) पावसाळ्यात अनेकजण रबरी चपला वापरतात; पण त्यामुळे पायदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
- शनिवारी ‘ह्या’ वस्तू विकत घेतल्या तर आयुष्यभर दु:ख चुकत नाही ! चुकूनही नका करू खरेदी…
- 6 कोटींची बेंटले कार घ्यायला व्यापारी थेट हेलिकॉप्टरने आला ! व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
- अहिल्यानगर जिल्ह्यात गतवर्षी विजेच्या धक्क्याने ७२ व्यक्ती आणि ३७ जनावरांचा मृत्यू, पावसाळ्यात विजेपासून वाचण्यासाठी ‘या’ महत्वाच्या खबरदाऱ्या घ्या!
- DMart चे कर्मचारी किती पैसे कमवतात ? सेल्समनपासून मॅनेजरपर्यंतचा पगार वाचून बसेल शॉक…
- भारतातले सर्वात मांसाहारी लोक ‘ह्या’ राज्यात राहतात ! नाश्ता करायला पण मटण-चिकन