रेल्वे प्रवासातील क्रांती! 100 Vande Bharat, 50 नमो भारत आणि 200 अमृत भारत ट्रेन होणार सुरू
Union Budget 2025:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025 चा अर्थसंकल्प जाहीर करत असताना रेल्वे क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमध्ये देशाच्या रेल्वे वाहतुकीला अधिक प्रभावी आणि सोयीचे बनवण्यासाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत विविध महत्त्वाच्या घोषणांसह रेल्वे क्षेत्रात होणाऱ्या सुधारणा आणि प्रकल्पांचा … Read more