शुक्राजवळ फिरणाऱ्या 20 लघुग्रहांनी वाढवली चिंता ! शहरे काही मिनिटात उध्वस्त होणार?

जगात कितीही तंत्रज्ञान विकसित झालं असलं, तरी आपली पृथ्वी ही अजूनही अनेक अपरिचित आकाशीय संकटांच्या सावलीत वावरत आहे. शास्त्रज्ञांनी नुकतीच दिलेली एक माहिती अशीच धडकी भरवणारी आहे विशेष म्हणजे ही कोणती काल्पनिक कथा नाही, तर आपल्याच सूर्यमालेत घडणाऱ्या घटनांचं वास्तव चित्र आहे. आकाशातील एक अनोळखी, विचित्र खेळ सुरू आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे शुक्र ग्रहाजवळ … Read more

बुध ग्रहाच्या प्रभावामुळे कोट्यवधींचे मालक होतात ‘या’ मूलांकचे लोक! तुमचाही जन्म झालाय का या तारखांना?

जगात प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीने घडतं, पण काही लोकांना अशी खास ऊर्जा लाभलेली असते की ते जे काही करतात, त्यात यशस्वी होतात. आपल्या जन्मतारखेमधून मिळणाऱ्या एका विशिष्ट संख्येवरून आपले स्वभाव, नशीब आणि यशाचा प्रवास ठरतो, असं या अंकशास्त म्हटलं आहे. यामध्ये ‘मूलांक 5’ म्हणजेच 5 या संख्येचं स्थान वेगळंच आहे. मूलांक 5 मूलांक 5 … Read more

‘या’ तारखांना जन्मलेले लोक व्यवसायात करतात जबरदस्त कमाई, पण प्रेमाच्या बाबतीत ते…; ही रहस्ये तुम्हालाही थक्क करतील!

अंकशास्त्र हे एक असं शास्त्र आहे ज्यातून माणसाच्या स्वभावाची, जीवनातील चढ-उतारांची आणि त्याच्या नशिबाची देखील थोडीफार झलक मिळते. विशेषतः जन्मतारखेवरून मिळणारा मूलांक, माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम करत असतो. आज आपण अशाच एका संख्येबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या आयुष्यात कल्पकतेचा प्रचंड वाव असतो, आणि ज्यांच्याशी भागीदारी केल्यास तुमचंही नशिब फुलू शकतं. ही संख्या आहे – मूलांक … Read more

असे’दात असलेली व्यक्ती बनते करोडपती ! सामुद्रिक शास्त्रानुसार नशिबाचा अंदाज…

भारतातील एक प्राचीन शास्त्र सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी शरीराच्या विविध अंगांच्या रचनेवरून व्यक्तीच्या नशिबाचा अंदाज लावता येतो असं मानलं जातं. विशेषतः दातांच्या स्वरूपावरूनही व्यक्तीचा स्वभाव, आर्थिक स्थिती, यश, प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान याबाबत संकेत मिळतात, असं म्हणतात. सामुद्रिक शास्त्र सांगतं की, ज्यांच्या दातांमध्ये थोडंसं अंतर असतं, त्यांना पैशाच्या बाबतीत चांगलं नशिब लाभतं. हे लोक आर्थिकदृष्ट्या स्थिर … Read more

बापरे! रस्ता खोदताना सापडलं असं काही की, रिकामं करावं लागलं संपूर्ण शहर; वाचून तुम्हीही हादरून जाल

जगात अनेक वेळा अशा घटना घडतात, ज्या पाहिल्यानंतर क्षणभर आपण थक्क होऊन जातो. डोळ्यांदेखत घडलेली गोष्ट खरी आहे की नाही, यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. असाच काहीसा अनुभव सध्या जर्मनीतील कोलोन शहरातील नागरिकांनी घेतला. रस्त्याचं काम सुरू असताना जमिनीतून काहीतरी विचित्र आणि भयंकर वस्तू सापडली, जी पाहून पूर्ण शहरच हादरलं आणि एकच धावपळ उडाली. कोलोन … Read more

अंटार्क्टिकातील बर्फ वितळतोय, भविष्यात पृथ्वी…; शास्त्रज्ञांचा हादरून टाकणारा इशारा! नव्या संशोधनाने वाढली चिंता

आकाशात पसरत जाणाऱ्या नद्या… हे ऐकून क्षणभर तुम्हीही विचारात पडला असाल. नद्या तर जमिनीवर असतात, मग आकाशात कशा? पण हे काही कल्पनाविलास नाही, तर विज्ञानाने स्पष्ट केलेलं आणि पृथ्वीच्या भविष्यावर खोल परिणाम घडवणारं वास्तव आहे. अलीकडेच अंटार्क्टिकाविषयी झालेल्या एका संशोधनात असा इशारा देण्यात आला आहे की, या शतकाच्या अखेरीस वातावरणातील नद्यांची संख्या दुप्पट होऊ शकते. … Read more

Google Pay, PhonePe आणि Paytm युजर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी!

गेल्या काही वर्षांत UPI प्रणालीने आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये सुलभता आणली आहे. Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या अ‍ॅप्समुळे शंभर रुपयांच्या बिलापासून लाखो रुपयांच्या व्यवहारांपर्यंत सर्व काही एका टचवर शक्य झालं आहे. पण जसजसे वापरकर्त्यांचे प्रमाण वाढत गेलं, तसतसा UPI प्रणालीवरचा ताणही वाढत गेला. आता हा वाढता दबाव कमी करण्यासाठी NPCI ने काही नवे नियम लागू करण्याचा … Read more

पनीरच्या वादामुळे गौरी खानचं रेस्टॉरंट चमकलं; कमाई झाली चौपट, नेमकं काय होतं ते प्रकरण?

काही दिवसांपूर्वी किंग खान अर्थातच शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही तिच्या ‘टोरी’ रेस्टॉरंटमुळे प्रचंड चर्चेत आली होती. येथे बनावट पनीर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. पण या वादामुळे नुकसान होण्याऐवजी उलट त्याचे मार्केटिंगच झाले आणि रेस्टॉरंटच्या कमाईत दिवसेंदिवस भर पडू लागली आहे. या रेस्टॉरंटची कमाई आता चौपट झाली आहे. नेमकं प्रकरण काय? व्लॉगर … Read more

आकाशातही तयार होऊ शकतात बर्फाचे ढग ?शास्त्रज्ञांनी उलगडलं अद्भुत रहस्य

पर्यावरणातील विविध बदलांमागे अनेकदा निसर्गातील विस्फोटक घटनांचा मोठा वाटा असतो. अशाच एका संशोधनातून समोर आले आहे की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे केवळ पृथ्वीवर परिणाम होत नाही, तर आकाशातील ढगांच्या रचनेवरही मोठा प्रभाव होतो. एवढेच नव्हे तर, त्या प्रक्रियेमुळे आकाशात बर्फाचे थर तयार होऊ शकतात! हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीच्या (LLNL) वैज्ञानिकांनी याबाबत … Read more

‘या’ पक्षाचा आवाज ऐकूनच थरथरतात लोक, घराच्या छतावर दिसल्यास मानलं जातं अशुभ! काय आहे यामागील कारण?

अनेकदा आपण एखादा पक्षी पाहतो, त्याचा गूढ आवाज ऐकतो आणि काहीतरी वेगळं वाटून जातं. काही आवाज आपल्याला आनंद देतात, तर काही भिती वाटतात. गावकुसाबाहेर किंवा नदीकिनारी ऐकू येणाऱ्या टीटवी पक्ष्याच्या आवाजानं अशीच एक खास भावना निर्माण होते.ग्रामीण भागात या पक्ष्याच्या आवाजाला विशेष महत्त्व दिलं जातं. काहींना वाटतं की या पक्ष्याच्या ओरडण्यामागे काहीतरी अनिष्ट संकेत असतो, … Read more

India Railway : एक लाजिरवाणा प्रसंग अन् भारतीय रेल्वेत सुरू झाली ‘टॉयलेट’ची व्यवस्था! वाचा हा रंजक इतिहास

तुम्हाला माहिती आहे का, की एक काळ असा होता जेव्हा भारतीय गाड्यांमध्ये शौचालयेच नव्हती? ही बदल घडवणारी कहाणी एका सामान्य माणसाच्या अपमानाने सुरू झाली आणि अखेर ब्रिटिश राजवटही झुकली. भारतात 19 व्या शतकात रेल्वेची सुरुवात झाली, तेव्हा शौचालये गाड्यांमध्ये नव्हती. 1853 मध्ये पहिली ट्रेन सुरू झाल्यानंतरही तब्बल 50 वर्षांपर्यंत ही मूलभूत गरज दुर्लक्षित राहिली. आणि … Read more

जंगल, नदी, दुर्मिळ प्राणी आणि…’ही’ आहे जगातील सर्वात मोठी गुहा; जिच्या आत सामावलंय एक अद्भुत जग! तुम्ही कधी पाहिलीये का?

व्हिएतनाममधील सोंग डोंग गुहा ही केवळ एक नैसर्गिक गुहा नसून ती एक वेगळंच जग आहे, जिथे तुम्ही नद्या, जंगले आणि ढग देखील पाहू शकता. ही गुहा जगातील सर्वात मोठी गुहा मानली जाते. तिची रचना, आकारमान, जैवविविधता आणि अंतर्गत सौंदर्य इतकं विलक्षण आहे की वैज्ञानिक, पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांना ती भुरळ घालते. सोंग डोंग गुहेचा शोध … Read more

अमेरिकेत नाव ठेवण्याबाबतही आहे कठीण कायदा ! ‘ही’ नावे ठेवली तर, थेट…

अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहणाऱ्या पालकांनाही मुलांची नावे ठेवताना नियमांची चौकट पाळावी लागते, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकते. इथे नावं म्हणजे केवळ ओळखीचा भाग नाही, तर ती समाजातील भावना, संस्कृती आणि कायद्यानुसार योग्य आहेत का, हेही पाहिलं जातं. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील काही राज्यांनी काही विशिष्ट नावांवर बंदी घातली आहे. आणि ही यादी पाहिली तर ती … Read more

फिटनेसचे 5 मंत्र तुम्हालाही ठेवतील मिलिंद सोमणसारख फिट अँड फाईन

भारतातील पहिला सुपरमॉडेल, अभिनेता आणि अ‍ॅथलीट म्हणून प्रसिद्ध असलेला मिलिंद सोमण आजही आपल्या फिटनेस आणि युथफुल लूकमुळे चर्चेत असतो. वयाच्या 59 व्या वर्षीही तो अनेक तरुणांपेक्षा जास्त तंदुरुस्त आणि ऊर्जावान आहे. पण ही कमाल काही जादूने घडलेली नाही. त्यामागे आहे त्याची शिस्तबद्ध आणि नैसर्गिक जीवनशैली. मिलिंद सोमणच्या 5 खास सवयी आहेत , ज्या त्याला या … Read more

पोट फुगणे, मळमळ आणि गॅसच्या समस्याने त्रस्त आहात? मग ‘या’ घरगुती उपायाने मिळेल त्वरित आराम!

पोटात वारंवार गॅस तयार होणे, फुगणे आणि त्यामुळे होणारी अस्वस्थता ही आजच्या धावपळीच्या जीवनशैलीतील एक सामान्य पण तितकीच त्रासदायक समस्या बनली आहे. आपण काय खातो आणि किती खातो याकडे बऱ्याचदा लक्ष दिले जात नाही, मग पोटाच्या समस्या निर्माण झाल्या की आपल्याला हे सगळं आठवतं. या त्रासावर काही घरगुती आणि प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत, जे … Read more

हादरवून टाकणारे दावे! रामायणातील ‘पाताळ लोक’ होते अमेरिकेत? हनुमानजी आणि मकरध्वजाची ‘ती’ कथा नेमकी काय?

भारतीय पुराणांमध्ये ‘पाताळ लोक’ म्हणजे पृथ्वीच्या खाली असलेली एक वेगळीच अद्भुत दुनिया असल्याचं वर्णन आढळतं. रामायणात पाताळ लोकाचा उल्लेख राम व लक्ष्मणाच्या अपहरणाच्या कथेत येतो, जिथे हनुमानजींनी या लोकांपर्यंत पोहोचून राम-लक्ष्मण यांची सुटका केली होती. सध्या एका पॉडकास्टमधून या पाताळ लोकाचा अमेरिकेशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर नवा चर्चेचा विषय निर्माण … Read more

इतिहासातील महान राजा चंद्रगुप्त मौर्यांनी कसं सांभाळलं इतकं भव्य साम्राज्य?, कशी होती त्यांची दिनचर्या?, वाचा!

भारताच्या इतिहासात अनेक सम्राट होऊन गेले, पण चंद्रगुप्त मौर्य हे नाव वेगळ्या कारणासाठी नेहमीच चर्चेत राहतं. चाणक्यांच्या सहकार्याने संपूर्ण भारताचे एकीकरण करणारा हा राजा केवळ पराक्रमी नव्हता, तर त्यांची जीवनशैली, राज्यव्यवस्थापन आणि कामाची निष्ठा ही आधुनिक प्रशासनासाठीही मार्गदर्शक ठरू शकते. चंद्रगुप्त मौर्य यांनी भारतात प्रथमच एक मजबूत आणि एकत्रित साम्राज्य उभारले. चाणक्य यांच्या कुशाग्र बुद्धीच्या … Read more

नवविवाहितेला निरोप देताना शुभ मुहूर्त का पाळावा?, सुखी वैवाहिक आयुष्याशी जुडलंय याचं कारण, वाचा शास्त्र काय सांगते!

लग्न लागल्यानंतर आपल्या लाडक्या लेकीला वाटी लावणे, ही प्रत्येक आई-वडिलांसाठी अत्यंत कठीण गोष्ट असते. हा एक आनंदाचा क्षणही असतो मात्र तितकाच तो भावनिक देखील असतो. कारण मुलगी किंवा सून ही जेव्हा लग्नाच्या मांडवातून निरोप घेते, तेव्हा एक नवा अध्याय सुरू होतो आणि मागे राहते ती फक्त आठवणींची शिदोरी. हिंदू धर्मात निरोप हा केवळ एक प्रथा … Read more