हिंदी शिकविण्यात गैर काय? आमदार संग्राम जगताप यांचा राज ठाकरे यांना सवाल
Ahilyanagar News: अहिल्यानगर- आमदार संग्राम जगताप यांनी हिंदी भाषा शिकवण्याच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. सोमवारी (२३ जून २०२५) माध्यमांशी बोलताना जगताप यांनी सवाल उपस्थित केला की, सरकार मोफत हिंदी भाषा शिकवत असेल तर त्यात काय गैर आहे? राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीची करण्यास विरोध … Read more