अहिल्यानगर जिल्ह्याने कृषीच्या ई-ऑफिस प्रणालीत राज्यात पटकावला प्रथम क्रमांक

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याने कृषी विभागात ई-ऑफिस प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाशी संबंधित सर्व कार्यालयांमध्ये ही प्रणाली यशस्वीपणे लागू करण्यात आली आहे. यामुळे अहिल्यानगर हा क्षेत्रीय पातळीवर ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला … Read more

ऊस आणि चारा पिके करपली, मुळाच्या पात्रात तातडीने पाणी सोडा ! शेतकऱ्यांची मागणी

राहुरी तालुक्यातील मुळा नदी पात्राच्या शेजारील विविध गावांतील विहिरी आणि बोरवेल्सची पाणी पातळी कमालीची घटल्याने शेतातील उभ्या पिकांना पुरेसे पाणी देता येत नसल्याने ऊस व चारा पिके करपू लागली आहेत. त्यामुळे मुळा इरिगेशनने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तातडीने मुळा नदी पात्रात पाणी सोडावे व मानोरी, मांजरी बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी मुळा नदी पात्राशेजारील गावांतील लाभधारक … Read more

शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत सरसकट कर्जमाफीची घोषणा करा !

देशाच्या सीमांवर जवान शहीद होत आहेत, पर्यटक मृत्युमुखो पडत आहेत आणि त्याचवेळी राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिताजनक वेगाने वाढत आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी रोज बळी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने शुक्रवारी शिर्डीत बैलगाडी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी तीव्र शब्दात राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री … Read more

अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने स्वतःच विकसित केले संत्रा छाटणी तंत्र : खर्च वाचवून उत्पादन वाढवण्याची क्रांतिकारी पद्धत

संत्रा आणि मोसंबीच्या झाडांची योग्य देखभाल आणि छाटणी हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असते. झाडांची फांद्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, त्या फांद्यांवर फळे येताना वजनामुळे ती तुटू शकतात. तसेच, झाडांवर सूर्यप्रकाश पोहोचत नाही, ज्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. परंतु, पाथर्डी तालुक्यातील बंडू पाठक यांनी स्वतःच एक अभिनव पद्धत विकसित केली आहे, ज्यामुळे या सर्व समस्यांवर उपाय मिळाला आहे. … Read more

अहिल्यानगरमधील दूध अनुदानाचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार! आमदार शिवाजी कर्डिलेंनी अधिकाऱ्यांना खडसावले

Ahilyanagar News : अहिल्यानगर- जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी महायुती सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, तर इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यांसाठी प्रतिलिटर ५ रुपये आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ साठी प्रतिलिटर ७ रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, नगर जिल्ह्यात प्रशासकीय उदासीनतेमुळे हे … Read more

Jamin Mojani: शेतकऱ्यांनो, जमीन मोजणीसाठी पुन्हा पुन्हा चकरा नाहीत! सरकारने केली जबरदस्त व्यवस्था… जाणून घ्या काय केले बदल?

Jamin Mojani:- ‘निमताना’ मोजणीबाबत आता भूमी अभिलेख विभागाने एक महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट कार्यपद्धती ठरवली आहे. या प्रक्रियेतील नावांमध्ये बदल करत, आता “निमताना मोजणी” यास “प्रथम मोजणी अपिल” तर “उच्च निमताना मोजणी” यास “द्वितीय मोजणी अपिल” असे संबोधले जाणार आहे. या नावांमधील बदलामुळे शेतकऱ्यांना आणि जमीन धारकांना प्रक्रिया समजून घेणे अधिक सोपे होणार आहे. जमीन मोजणी … Read more

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांत तक्रार दाखल, गुन्हा दाखल करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

श्रीरामपूर- शेतकरी संघटनेने राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारवर फसवणुकीचा आरोप केला आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करत संघटनेने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रार अर्ज** शेतकरी संघटनेचे … Read more

Sarkar Nirnay: महावितरणची भन्नाट योजना! 90% अनुदान आणि 25 वर्षांसाठी होईल विजबिलापासून मुक्तता… अर्ज करा आणि लाभ घ्या

Sarkar Nirnay:- शेतकऱ्यांसाठी वीजेची समस्या नेहमीच एक मोठी अडचण ठरलेली आहे. दिवसा वीज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पंप चालवण्यासाठी अंधारात काम करावे लागते. यामुळे त्यांच्या शेतीचे उत्पादन कमी होते आणि त्यांची आर्थिक स्थिती ही चांगली राहू शकत नाही. पारंपारिक वीज कनेक्शनवर असलेल्या वाढत्या ताणामुळे महावितरणकडून आता एक महत्वाची योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना सौर … Read more

Kolhapur News: पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित: ३ मेगावॅट प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

Kolhapur News: शिरोळ- पश्चिम महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यातील हरोली येथे ३ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प असून, यामुळे हरोली, जांभळी, कोंडिये आणि विपरी या चार गावांतील १,१४० शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेंतर्गत आणि राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेच्या माध्यमातून … Read more

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांवर काद्यांमुळे रडण्याची वेळ, बाजारभाव नसल्यामुळे शेतीतील खर्चही निघेना

अहिल्यानगर- कडाक्याच्या उन्हात शेतात कांदा काढणीचं काम जोरात सुरू आहे. मजूर आणि शेतकरी रात्रंदिवस राबताहेत, पण बाजारात कांद्याचे भाव इतके घसरलेत की, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडतेय. कांदा लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ज्या कांद्यावर वर्षभराच्या खर्चाची गणितं बांधली होती, त्याच कांद्याने आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. कांदा उत्पादनात … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कांदाचाळ, ट्रँक्टर आणि पॉवर टिलरच्या अनुदानात सरकारने केली वाढ, आता मिळणार एवढे अनुदान

राज्य कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कांदाचाळ, ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरसारख्या उपकरणांसाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर अनुदानाच्या आर्थिक निकषांमध्ये बदल करत अधिक लाभदायक योजना शेतकऱ्यांसाठी सादर करण्यात आली आहे. राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कांदाचाळ अनुदानात वाढ पूर्वी फक्त २५ … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांवर कांद्याने आणली रडण्याची पाळी ! कांद्याचे भाव घसरल्यामुळे….

Ahilyanagar News : नेवासा तालुक्यासह जिल्हाभरात सध्या उन्हाळी कांदा काढणीची लगबग सुरू आहे. शेतकरी कष्टाने पीक घेत असले, तरी वाढता काढणी खर्च आणि बाजारात घसरलेले कांद्याचे भाव यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. एकरी १३ ते १४ हजार रुपये काढणी खर्च होत असताना, कांद्याला प्रतिक्विंटल फक्त १,००० ते १,४०० रुपये भाव मिळत आहे. यामुळे खर्च … Read more

Jamin Mojani : महाराष्ट्रात जमीन मोजणीचा इतिहास बदलला ! नकाशा आणि सातबारा मिळणार एकत्र… जाणून घ्या नवीन पद्धतीत काय आहे खास?

Jamin Mojani :- जमिनीच्या मालमत्तेचा योग्य दस्ताऐवज मिळणे हे शेतकरी, भूमालक आणि शासन यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्यात याच उद्देशाने भूमिअभिलेख विभागाने ई-मोजणी प्रणालीत महत्त्वपूर्ण सुधारणा करत ‘ई-मोजणी व्हर्जन २.०’ ही आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रणाली सुरू केली आहे. ही सुधारित प्रणाली १ जानेवारीपासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे जमीन मोजणी प्रक्रियेला प्रचंड वेग … Read more

शेतकऱ्यांनो! ‘ॲग्रीस्टॅक’वर नोंदणी करा आणि शासकीय योजनांचा थेट लाभ घ्या! जिल्ह्यातील ६ लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी

अहिल्यानगर- जिल्ह्यात केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देऊन त्यांची वैयक्तिक आणि शेतीशी संबंधित माहिती एका केंद्रीकृत डिजिटल व्यासपीठावर संकलित केली जात आहे. जिल्ह्यात 15 लाख 22 हजार 581 शेतकरी खातेदारांपैकी आतापर्यंत 6 लाख 2 हजार 45 शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे, तर जवळपास … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! बांधावरचे भांडणे मिटवण्यासाठी सुरू केलेल्या ‘सलोखा’ योजनेला २ वर्षाची मुदतवाढ

अहिल्यानगर- शहरात शेतकऱ्यांमधील शेतजमिनीच्या वादांचे निराकरण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘सलोखा’ योजनेला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतजमिनीचा ताबा आणि मालकी हक्कासंदर्भातील वाद आपापसात मिटवण्यासाठी शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीमध्ये सवलत देण्यात येते. ही योजना जानेवारी २०२५ मध्ये संपुष्टात येणार होती, परंतु महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या योजनेचा कालावधी वाढवण्याचा … Read more

भारतात पहिल्यांदा कॉफीची लागवड कुठे झाली? आनंद महिंद्रांनी ‘कॉफी’चा इतिहास उलगडत सांगितले “ते’ ठिकाण

महिंद्रा अँड महिंद्रा या उद्योगसमूहाचे प्रमुख आणि भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे आनंद महिंद्रा यांचे सोशल मीडिया अकाऊंट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्यांनी काय बोलावे, कोणत्या विषयावर व्यक्त व्हावे किंवा कोणत्या ठिकाणाचा उल्लेख करावा, यापासून ते त्यांच्या पोस्टपर्यंत सर्वच गोष्टींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. नुकतेच त्यांनी X वर … Read more

शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामाला दाम मिळेना! अहिल्यानगरमध्ये टोमॅटोला ५ रूपये किलो भाव

जामखेड- जे घामाने फुलतं, त्यालाच आज मोल मिळत नाही ही परिस्थिती सध्या जामखेड तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. उन्हातान्हात घाम गाळून उगमलेलं ‘लाल सोनं’ आज बाजारात केवळ ५ रुपये किलो दराने विकलं जातंय. ही केवळ दर कपात नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रमांची आणि आशेची थट्टा आहे. जास्त उत्पादन या हंगामात टोमॅटोचं उत्पादन उत्तम झालं. पण … Read more

अहिल्यानगरमध्ये ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन, मधमाशी पालनासाठी सरकार देतंय मोफत प्रशिक्षण आणि ५० टक्के अनुदान

अहिल्यानगर- जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांसाठी चांगली बातमी आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन झाले असून, हे यश महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मधकेंद्र योजनेच्या अंमलबजावणीमुळे शक्य झाले आहे. १,५७० मधपेट्यांद्वारे उत्पादन जिल्ह्यात आतापर्यंत २,५६८ मधपेट्या वितरित करण्यात आल्या आहेत, यापैकी १,५७० मधपेट्यांद्वारे उत्पादन घेण्यात आले. यामुळे मधमाशीपालनाच्या क्षेत्रात जिल्ह्याने … Read more