आदिवासींच्या नावावर असणारी जमीन विकता येते का ? तज्ञ सांगतात….

Jamin Rules

Jamin Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र महार वतनाच्या अवैध जमीन खरेदी-विक्री प्रकरणात अडकले आहेत. विरोधकांच्या माध्यमातून यावरून सरकारला घेरले जात आहे. सरकारमधीलच काही नेते सुद्धा यावर प्रश्न उपस्थित करताना दिसतात. याशिवाय सर्वसामान्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. खरे तर जमिनीचे वेगवेगळे प्रकार असतात. याशिवाय जमीन खरेदी विक्रीचे काही नियम असतात ज्यांचे पालन होणे आवश्यक … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अच्छे दिनाचा श्रीगणेशा ! बांगलादेशमधून आली मोठी गुड न्यूज, कांद्याचे रेट वाढणार

Onion Rate

Onion Rate : तुम्ही शेतकरी असाल त्यातल्या त्यात शेतात कांदा लागवड केली असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास करणार आहे तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचायला हवी. खरे तर कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. या पिकाचे शेतकऱ्यांच्या आयुष्यात तर महत्त्व आहेच शिवाय हे पीक राजकारणात सुद्धा गेम चेंजर ठरतं. कांदा पिकामुळे कित्येकांचे सत्तेत … Read more

सरकारी नोकरीचे फायदे…! आता शासन ‘या’ कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी करणार लाखो रुपयांची मदत, कोणाला आणि किती लाभ मिळणार? पहा…

Government Employee News

Government Employee News : चांगल्या एमएनसी म्हणजे मल्टिनॅशनल कंपनीत दहा-बारा लाख रुपयांचे पॅकेज आणि 30 ते 40,000 प्रति महिना पगाराची सरकारी नोकरी हे अनेक लोक एकसमान समजतात. साहजिकच प्रत्येकाचा विचार असाच नसतो मात्र सरकारी नोकरीची महती गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागात सरकारी नोकरीं म्हणजे फिक्स छोकरी असे म्हटले जाते. अर्थात ज्यांच्याकडे … Read more

हिवाळी अधिवेशनापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिन्याची ओवाळणी मिळणार का ? CM फडणवीस यांनी दिली अपडेट

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला सुरू होऊन एका वर्षाचा काळ झाला आहे मात्र ही योजना पाहता-पाहता अवघ्या काही दिवसांमध्येच लोकप्रिय झाली. खरे तर ही योजना महाराष्ट्राच्या आधी मध्य प्रदेश मध्ये ही ठरली होती आणि त्याच धर्तीवर राज्यात योजना सुरू झाली आणि महाराष्ट्रात … Read more

लोकलच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! मध्य रेल्वेच्या टिटवाळा आणि खडवली स्थानकादरम्यान नवीन Railway Station विकसित होणार?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर एका नव्या स्थानकाची मागणी जोर धरत आहे. मध्य रेल्वे मार्गाच्या टिटवाळा आणि खडवली या स्थानकादरम्यान नवीन स्थानक विकसित करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे. दरम्यान आता याच संदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाकडून … Read more

आयुष्मान कार्डचा वापर करून एका वर्षात कितीदा मोफत उपचार घेता येतात ? वाचा सविस्तर

Aayushman Card News

Aayushman Card News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. अशीच एक महत्त्वाची योजना आहे आयुष्मान भारत योजना. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जात आहेत. दरम्यान, आज आपण याच योजनेच्या बाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आरोग्य क्षेत्रातील वाढता खर्च अनेक कुटुंबांच्या अर्थकारणावर मोठा ताण … Read more

.……तर भारतीय कर्मचाऱ्यांना मिळणार सहा महिन्यांची फुलपगारी सुट्टी ! कारण काय ?

Government Employee News

Government Employee News : कर्मचाऱ्यांच्या हितासाठी देशात लवकरच एक महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो असे चित्र आज लोकसभेतून समोर आले आहे. देशात लवकरच एक नवा कायदा अस्तित्वात येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयके सादर केली आहेत. जर लोकसभेत आणि राज्यसभेचे या विधेयकांना बहुमत मिळाले तर येत्या काळात या … Read more

नाशिक ते बोरीवली प्रवास होणार सुसाट….! समृद्धी महामार्गावरून धावणार नवीन बस

Nashik To Borivali

Nashik To Borivali : उत्तर महाराष्ट्रातील नाशिकहुन मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत नाही. ही बातमी नाशिक ते बोरिवली असा प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की या मार्गावर आता एक नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही बस समृद्धी महामार्गावरून धावणार आहे. मुंबई – नागपूर समृद्धी … Read more

पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार! शेतकऱ्यांना किती हजाराचा फायदा होणार?

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असंख्य योजना सुरू केल्या आहेत. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना सध्या वार्षिक 6000 रुपयांचा लाभ दिला जातोय. या योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने पैशांचे वितरण केले जाते. म्हणजेच … Read more

एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार २४ हजार रुपयांचे व्याज ! पंजाब नॅशनल बँकेची योजना ठरणार गेमचेंजर

PNB FD Scheme

PNB FD Scheme : तुम्हालाही एफडी करायची आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. विशेषता ज्यांना सरकारी बँकेत एफडी करायची असेल त्यांच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. कारण की, आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या एफडी योजनेबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आपणास माहीतच आहे की आरबीआयने अलीकडेच पतधोरण समितीच्या … Read more

ब्रेकिंग : देशातील ‘या’ चार बँकां कर्जांचे व्याजदर झाले कमी, आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम

Banking News

Banking News : देशभरातील बँक ग्राहकांसाठी एक कामाचे अपडेट समोर येत आहे. बँक ग्राहकांसाठी देशातील चार प्रमुख बँकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, आरबीआयने अलीकडेच रेपो रेट मध्ये कपात केली आणि या निर्णयानंतर आता देशभरातील बँकांकडून कर्जाचे व्याजदर कमी केले जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ५ डिसेंबर रोजी देशातील … Read more

पुणे मेट्रोबाबत महत्वाची अपडेट ! ‘या’ दोन महत्त्वाच्या मेट्रोमार्गांना राज्य सरकारकडून मंजुरी

Pune News

Pune News : पुणे अन पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचा विस्तार केला जात आहे. दरम्यान आता पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहराच्या पूर्व व दक्षिणेकडील वेगाने वाढणाऱ्या परिसरांना मेट्रो सेवेशी जोडण्यासाठी महत्त्वाची पायरी पार करत, राज्य सरकारने हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड … Read more

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! पीएम किसान योजनेबाबत सरकारचा मास्टरस्ट्रोक, नवीन नियम जारी

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने 2019 मध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने हे पैसे वितरित केले जातात. दरम्यान आता … Read more

मुंबई – नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आता या मार्गावर धावणाऱ्या बसेस मध्ये मिळणार नवीन सुविधा

Mumbai - Nagpur Bus

Mumbai – Nagpur Bus : मुंबई – नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आज एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरेतर, नागपूरहून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. या दोन्ही महानगरादरम्यान प्रवास करणारे प्रवासी रेल्वे तसेच बसेसमधून प्रवास करतात. दरम्यान नागपूर मुंबई दरम्यान बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. … Read more

मुंबई–पुणे प्रवास होणार सुपरफास्ट ! ‘या’ तारखेला दोन्ही शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन होणार

Pune News

Pune News : मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच या दोन्ही शहरांमधील प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य रस्ते … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा, आता शेतकऱ्यांना…

Agri News

Agri News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर महाराष्ट्र राज्य शासनाचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अलीकडेच राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत संपूर्ण कर्जमाफीचा लाभ दिला जाणारा अशी माहिती दिली होती. दरम्यान आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज दिली आहे. शेतकऱ्यांसाठी महायुती शासनाने आणखी एक … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 18 वर्षे नोकरी केल्यानंतर आता ‘हे’ काम करावेच लागणार, नाहीतर…..

Government Employee News

Government Employee News : केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. केंद्र शासनाकडून नुकताच एक महत्त्वाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक व निवृत्तीवेतन कल्याण विभागाने (DoPT) हा महत्त्वपूर्ण अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही महत्त्वाचे कार्य करावी लागणार … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळतात ‘हे’ तीन मोठे आर्थिक लाभ ! वाचा डिटेल्स

Government Employee News

Government Employee News : तुम्ही पण सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत आहात का किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरेतर, सरकारी नोकरी हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवर असताना जेवढे लाभ मिळतात तेवढेच लाभ नोकरीवरून रिटायर झाल्यानंतर सुद्धा मिळतात. दरम्यान आज … Read more