16 तासांचा प्रवास 8 तासात पूर्ण होणार ! महाराष्ट्रातील ‘हा’ भाग थेट समुद्राशी जोडला जाणार, शासनाचा मेगाप्लॅन पहा…
Maharashtra News : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या देशातील सर्वात आधुनिक समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खरंतर समृद्धी महामार्गामुळे सोळा तासांचा प्रवास आठ तासांवर आलाय आणि मुंबई नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही नक्कीच एक मोठी दिलासाची बाब आहे. खरंतर, समृद्धी महामार्ग हा या 2025 मध्येच … Read more