हवामान खात्याचा भीतीदायक अंदाज खरा झाला ! दिवाळीत पावसाची दमदार हजेरी, पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार

Havaman Andaj

Havaman Andaj : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून महाराष्ट्रातून नुकताच गेलाय. साधारणता जून ते सप्टेंबर हा काळ मान्सून म्हणून ओळखला जातो. पण मान्सूनची एक्झिट झाल्यानंतरही महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. पावसाळा संपलाय पण पावसाचे सावट काही अजून गेलेले नाही. यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. दिवाळीच्या आनंदावर पावसाचे विरजण पडले असल्याने शेतकऱ्यांच्याही चिंतेत भर पडली आहे. … Read more

महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस सुरू राहणार? हवामान तज्ञांचा अंदाज काय सांगतो

Havaman Andaj

Havaman Andaj : दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला होता. त्यावेळी दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांमधूनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. काही ठिकाणी पिण्याचे पाण्याचे देखील हाल झाले होते. एल निनो मुळे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात तसेच देशातील इतर राज्यांना दुष्काळाची झळ बसली. यावर्षी मात्र परिस्थिती उलटली आहे. दोन वर्षांपूर्वी … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढली ! ‘या’ 31 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, नव्या अंदाजाने धाकधूक वाढली

Havaman Andaj

Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात जी पूरस्थिती तयार झाली त्या पार्श्वभूमीवर आयोगाने या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राज्यात तयार झालेल्या पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! मान्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम लांबला, कधी घेणार एक्सिट ?

Monsoon News

Monsoon News : गत काही दिवसांपासून महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी उपस्थित होत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व खानदेशात काही ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस झालाय. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकट आणि पुन्हा एकदा हिरावला गेला आहे. यामुळे राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अशी … Read more

सावधान ! 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ‘या’ 19 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Weather Update

Weather Update : आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील मुसळधार पाऊस सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आज राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी होती. अंगणवाडी पासून ते महाविद्यालयापर्यंत सर्वच शाळा आज काही ठिकाणी बंद होत्या. मराठवाड्यातील बीडमध्ये देखील आज शाळा बंद होत्या. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शाळांना देखील … Read more

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज जाहीर ! ‘या’ तारखेनंतर पाऊस विश्रांती घेणार

Rain Alert

Rain Alert : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने उपस्थित होत आहे. कृषिमंत्र्यांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झालय. शेतकऱ्यांना … Read more

23 सप्टेंबरला महाराष्ट्रातील ‘या’ 29 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा नवा अंदाज

Havaman Andaj

Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. खानदेशातील काही भागांमध्ये पावसाने जोरदार दणका दिलाय. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस सोयाबीन अशा सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. जास्तीच्या पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत … Read more

नवरात्र उत्सवात पावसाचा दांडिया पाहायला मिळणार! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Rain Alert

Rain Alert : महाराष्ट्रात सध्या शेतकरी कर्जमाफी सोबतच ओल्या दुष्काळाची भरपूर चर्चा सुरू आहे. राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे भरमसाठ नुकसान झाले आहे. यामुळे आता महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली असून अनेक गावांचा … Read more

अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सातारासह ‘या’ 17 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवडाभर पावसाची शक्यता !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. अहिल्यानगर मध्ये देखील गेल्या महिन्यात चांगला पाऊस झाला. पण काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. तज्ञांनी 16 – 18 सप्टेंबर दरम्यान परतीच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्यात ‘या’ तारखेपासून परतीचा मान्सून सुरु होणार

Monsoon News

Monsoon News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून 2025 संदर्भात. खरेतर, गत दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने विश्रांती घेतली आहे. मान्सून आता अंतिम टप्प्यात आला असतांना पावसाने विश्रांती घेतली असल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे संबंधित … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला…! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर, शेवटच्या टप्प्यात पावसाचा धुमाकूळ

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असा अंदाज समोर आलाय. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हा अंदाज जारी केला आहे. गेल्या महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुद्धा झाला. काही ठिकाणी पूरस्थिती सुद्धा तयार झाली. अतिवृष्टी झाल्याने खरीपातील शेतीपिकांचे अतोनात … Read more

अहिल्यानगरात वादळी पावसाचा इशारा ! ५ दिवस धोक्याचे , हे चुकूनही करू नका…

rain

Ahilyanagar Rain : अहिल्यानगर जिल्‍ह्याच्या काही भागात दि. १० ते १२ जून २०२५ या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून दि.१३ व १४ जून २०२५ रोजी वादळी वारा, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे. जिल्‍ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी … Read more

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस ! शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे, आणि किमान 15 जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन … Read more

अहिल्यानगर मध्ये अजून किती पाऊस पडणार ? २२३ गावांना पुराचा धोका! असे आहे नियोजन…

Ahilyanagar Rain News : मे महिन्यात ज्या काळात उन्हाळ्याच्या झळा जाणवायला हव्या, त्याच काळात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात आपत्कालीन स्थितीचे सावट निर्माण झाले आहे. वाढता पाऊस, नदी-नाल्यांना आलेला पूर आणि गावांची वाढती धोक्याची स्थिती यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे. अहिल्यानगरसह संपूर्ण जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्जतेची तयारी केली असून, संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठी … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल २७ वर्षांनंतर झालं असं काही…

Ahilyanagar News : साधारणपणे उष्णतेसाठी ओळखला जाणारा मे महिना यंदा अवकाळी पावसामुळे चर्चेत आला आहे. मागील २७ वर्षांत प्रथमच मे महिन्यात पावसाची शंभरी पार झाली असून, आतापर्यंत तब्बल १०४.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यावर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा अनेकपटीने अधिक असून, मान्सूनपूर्व पावसाचा प्रारंभ अवकाळीनेच केल्याचे चित्र दिसत आहे. सामान्यतः मे महिन्यात सरासरी १८.५ मिमी … Read more

मान्सून 16 वर्षांचे रेकाँर्ड तोडणार; पुढचे 48 तास धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांना रेड व यलो अलर्ट

सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यातच हवामान विभागाने एक आनंदाची बातमी दिली आहे. यंदा वेळेपूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असल्याचे सांगण्यात आले आहे. काय म्हणतंय हवामान विभाग? हवामान विभागाने वर्तवविलेल्या अंदाजानुसार केरळमध्ये लवकरच मान्सून दाखल होणार आहे. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात १५ व १६ ते १८ मे रोजी वादळी वारा आणि पाऊस…

Ahilyanagar Rain : अहिल्यानगर जिल्‍ह्याच्या काही भागात १५ मे रोजी वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व गारपीट होण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच १६ ते १८ मे २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्‍ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) … Read more

श्रीगोंद्यात अवकाळी पावसामुळे विटांचा झाला चिखल! वीटभट्टी चालकांचे लाखोंचे नुकसान तर कामगारांवर उपासमारीची वेळ!

Ahilyanagar News:श्रीगोंदा- तालुक्यात सोमवारी (१२ मे) पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टी मालक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पावसामुळे कच्च्या विटांचा चिखल झाला, तसेच माल आणि साहित्य भिजून नासले. यामुळे वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटातून सावरण्यासाठी वीटभट्टी मालक माऊली कुंभार यांनी … Read more