UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.
UPSC मुलाखतीत (Interview) असे अनेक प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/06/1152769-upsc-success-tricks.jpg)
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम सूर्य उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
प्रश्न : गरिबांची संत्री कशाला म्हटले जाते?
उत्तर : टोमॅटो
प्रश्न : मनुष्याचे डोळे किती डिग्रीपर्यंत फिरू शकतात?
उत्तर : १८० डिग्री
प्रश्न : बिडी कोणत्या झाडाच्या पानांपासून बनवली जाते?
उत्तर : पंडूल च्या झाल्याच्या पानांपासून बिडी बनवली जाते.
प्रश्न : कोणता प्राणी दूध आणि अंडी दोन्ही देतो?
उत्तर : प्लेटीपस
प्रश्न : जर वायूमंडल नसतेच तर आकाशाचा रंग कसा असता?
उत्तर : काळा