दातदुखी आणि श्वासाच्या दुर्गंधीवर करा ‘हा’ घरगुती रामबाण उपाय, 100% करेल परिणाम!

तोंडाचा वास सतत खराब येत असेल, दात कळकळत असतील किंवा हिरड्यांमध्ये सूज आणि रक्त येत असेल तर अनेकजण लगेच डॉक्टरांकडे धाव घेतात. पण काही वेळा आपल्या स्वयंपाकघरातच असे घरगुती उपाय लपलेले असतात, जे केवळ प्रभावीच नाहीत, तर कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय असतात. लवंग आणि तुरटी या दोन नैसर्गिक घटकांचे पाणी हे असंच एक आश्चर्यकारक मिश्रण आहे, … Read more

पोलीस अधीक्षकांकडून माहिती ; शनी शिंगणापूर बनावट ऍप प्रकरण दोन कर्मचाऱ्यांच्या नावावर एक कोटी रुपये जमा

अहिल्यानगर : शनैश्वर देवस्थानशी संबंधित बनावट ऍप प्रकरणात चौकशीतून आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. या ऍपच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक करून तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम शनैश्वर संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आल्याचा मोठा खुलासा जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत केला. विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहूनच शनिशिंगणापूर (ता. … Read more

AC कोचमधून बेडशीट, उशी किंवा टॉवेल चोरी गेल्यास कोण असते जबाबदार?, रेल्वेचे नियम काय आहेत? जाणून घ्या

भारतीय रेल्वे लाखो लोकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून दररोज कोट्यवधी रुपये खर्च करते. पण कधी कधी काही प्रवासी हे सोयीचे सामान ‘आठवण’ म्हणून घरी घेऊन जातात, हे करताना त्यांना जाणवतच नाही की ते प्रत्यक्षात कायद्याचा भंग करत आहेत. एसी कोचमधील प्रवास थोडासा अधिक मोलाचा असतो. कारण यात प्रवाशांना केवळ एसीच नव्हे, तर झोपण्यासाठी बेडशीट, उशी, … Read more

‘हे’ आहेत जगातील सर्वात सुंदर 6 रंगीबेरंगी आणि हुशार प्राणी, फोटो पाहूनच थक्क व्हाल!

जगाच्या कानाकोपऱ्यांत, निसर्गाने आपल्या कलेचं असं काही सुरेख प्रदर्शन केलं आहे की ते पाहून माणूस थक्क होतो. आपल्याला वाटतं की इंस्टाग्राम फिल्टर किंवा एडिटिंग अ‍ॅप्स सुंदरतेची कमाल दाखवतात, पण निसर्ग स्वतःचं सौंदर्य ज्या सहजतेने आणि नैसर्गिकतेने सादर करतो, त्याचं कोणतंही मानवनिर्मित रूप काय तोडणार? या लेखात आपण अशाच काही रंगीबेरंगी आणि बुद्धिमान प्राण्यांविषयी जाणून घेणार … Read more

मालदीवसाठी बजेट प्लॅन करताय? फक्त ₹1000 रुपयांमध्ये काय काय करता येतं, जाणून घ्या!

मालदीव हा देश भारतीय पर्यटकांच्या मनात खास स्थान निर्माण करून आहे. आपल्या देशापासून काहीच तासांच्या अंतरावर असलेला हा नंदनवनसारखा बेटसमूह, वर्षभर पर्यटकांनी गजबजलेला असतो. पण तुमच्या खिशात ₹1000 असतील, तर त्या रकमेची खरंच तिथे किती किंमत आहे? हे जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या बजेटच्या निर्णयांबाबत एक वेगळीच समज मिळेल. मालदीव म्हणजे केवळ सुट्टीचा एक पर्याय नाही, … Read more

भारतात ‘या’ 5 कर्करोगाने वाढवली चिंता, पुरुषांसाठी शेवटचा प्रकार ठरतोय जीवघेणा!

भारतात आजही लाखो लोक कर्करोगाशी झुंज देत आहेत. आधुनिक वैद्यकीय प्रगती असूनही, या आजारामुळे हजारो रुग्ण आपले प्राण गमावत आहेत. विशेषतः काही प्रकारचे कर्करोग भारतात अधिक प्रमाणात आढळतात आणि ते अत्यंत धोकादायक ठरतात. भारतीय समाजात या आजाराबद्दल अजूनही पुरेशी जागरूकता नसल्याने अनेक वेळा निदान उशिरा होते आणि उपचार करण्याचा कालावधी मर्यादित राहतो. खाली दिलेले 5 … Read more

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारे फक्त 5 फलंदाज, यादीत धोनी-सचिनचे नावच नाही!

भारतीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणे ही नेहमीच मोठी गोष्ट मानली जाते. पण प्रत्येक प्रकारात म्हणजेच कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये शतक झळकावणे ही अजूनच दुर्मिळ कामगिरी आहे. क्रिकेटप्रेमींच्या मनात कायमच घर करून राहिलेल्या सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांची नावं या यादीत नसतील, यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे. मात्र आकडेवारी नेहमी वास्तव सांगते, आणि तीच वास्तव … Read more

भारतीय एअर फोर्सचं जगात कितवं स्थान?, हवाई ताकदीत कोण आहे सर्वात पुढे? पाहा टॉप-5 देशांची यादी

लढाऊ विमाने, बॉम्बर्स, इतर लढाऊ विमाने आणि वैमानिकांना कठोर प्रशिक्षण देऊनच एखाद्या देशाचे हवाई दल अधिक शक्तिशाली बनते. ही शक्ती टिकवण्यासाठी जगभरातील सरकारे अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. कारण युद्धजन्य परिस्थितीत सर्वात आधी शत्रूवर आघात करण्याची जबाबदारी हवाई दलावरच असते. त्यामुळेच जगातील विविध देश आपले हवाई दल अद्ययावत ठेवण्याच्या शर्यतीत सामील झाले आहेत. USA जगात … Read more

Relationship Tips : कडाक्याचं भांडण झालंय, पण तुम्हाला नातंही टिकवायचंय?, ‘हा’ सल्ला तुमचं नातं आणखी घट्ट करेल!

प्रेम असले तरी भांडणं टाळता येत नाहीत. कारण दोन वेगवेगळ्या व्यक्तींचा एकत्र प्रवास म्हणजेच नातं. भांडणं ही त्या प्रवासात येणाऱ्या खाचखळग्यांसारखी असतात. पण भांडणानंतर जे घडतं, ते खऱ्या नात्याची कसोटी असते. काहीजण अबोला धरतात, काही मुद्दाम दुर्लक्ष करतात. पण अशाने नातं सावरत नाही, उलट तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतं. म्हणूनच भांडण संपल्यावर जोडीदाराशी संवाद सुरू करणे … Read more

घरी आलेल्या पाहुण्याला सर्वप्रथम पाणीच का दिलं जातं?, यामागचं आध्यात्मिक रहस्य तुम्हाला थक्क करेल!

आपल्या भारतीय संस्कृतीत पाहुण्यांचे आगमन म्हणजे एक उत्सवच असतो. कुणी दारात आलं की आपल्याकडून लगेचच त्यांचं स्वागत केलं जातं आणि सगळ्यात आधी त्यांना दिलं जातं, एक पाणी भरलेला ग्लास. हे एखाद्या औपचारिक सवयीसारखं वाटतं, पण यामागे केवळ तहान भागवण्याचा हेतू नसतो. हा एक दृष्टीकोन आहे.पाहुण्याच्या थकलेल्या शरीराला विश्रांती देणं, पण त्याहीपलीकडे काही गूढ आणि भावनिक … Read more

MPSC Group B Jobs 2025: MPSC मार्फत महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 सुरू;लगेच अर्ज करा

MPSC GROUP B JOBS 2025

MPSC Group B Jobs 2025: एमपीएससी मार्फत महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहीर करण्यात आली आहे. MPSC अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी,गट ब, राज्य कर निरीक्षक,गट ब या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 282 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात … Read more

आयुष्यात एकदा तरी ‘या’ शिव मंदिराचं दर्शन घ्या…आणि पाहा तुमचं नशीब कसं बदलतं!

हिमाचल प्रदेश म्हणजे निसर्गाच्या कुशीत विसावलेलं एक स्वर्ग. येथील दऱ्या, नद्या, देवालयं आणि शांततेचा स्पर्श मनाला भारावून टाकतो. पण या सर्व सौंदर्यांमध्येही एक ठिकाण असं आहे जे केवळ देखणंच नाही, तर चमत्कारांनी भरलेलं आहे. कुल्लू शहराच्या वेशीपासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर, उंच टेकडीवर वसलेलं बिजली महादेव मंदिर, ज्याच्या दर्शनानं अनेकांच्या आयुष्यात अनपेक्षित बदल घडल्याचं सांगितलं … Read more

पावसाळ्यात मुरुमं आणि डागांपासून सुटका देणारा आयुर्वेदिक उपाय, एका आठवड्यात चेहऱ्यावर येईल आरशासारखी चमक!

पावसाळ्यात चेहरा निस्तेज आणि तेलकट होतो, त्वचेला बुरशीजन्य संसर्ग सतावतो आणि चेहऱ्यावर मुरुमांचा त्रास वाढतो. अशा हवामानात अनेक महागडे सौंदर्यप्रसाधने देखील अपयशी ठरतात. पण हिमालयात उगम पावणारी एक औषधी वनस्पती मंजिष्ठा ही त्वचेसाठी खरी देणगी ठरू शकते. आयुर्वेदात याचा उपयोग अनेक शतकांपासून त्वचा स्वच्छ आणि तेजस्वी ठेवण्यासाठी केला जात आहे. मंजिष्ठा, ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या Rubia cordifolia … Read more

वारंवार तोंड येतंय?, खाण्या-पिण्याचेही हाल होताय? मग लगेच करा ‘हा’ घरगुती उपाय!

तोंडात आलेले अल्सर म्हणजे छोटंसं दुखणं वाटतं, पण यामुळे खायला-प्यायला त्रास, बोलताना वेदना, आणि सतत जळजळ यामुळे त्रस्त व्हायला होतं. कित्येकदा तर चविष्ट जेवण समोर असूनही आपण खाणं टाळतो, कारण तोंडात उठलेली फोड टोचायला लागते. अशा वेळी कोणताही घरगुती उपाय कामाला आला, तर तो वरदानासारखा वाटतो. असाच एक सोपा पण परिणामकारक उपाय आहे, तो म्हणजे … Read more

EEE म्हणजे काय?, ‘या’ टॉप 5 योजना करही वाचवतील आणि निधीही तयार होईल! जाणून घ्या अधिक

आजच्या काळात आपल्याला फक्त पैसे कमावणं महत्त्वाचं वाटतं, पण त्या पैशाचं शहाणपणानं नियोजन करणं आणि त्यातून कर वाचवत पुढील भविष्यासाठी मजबूत पाया घालणं, हे खरंतर अधिक महत्त्वाचं आहे. अनेक जण गुंतवणूक करताना फक्त परताव्याकडे पाहतात, पण कर सवलतीचं मूल्य लक्षात घेत नाहीत. अशाच काही योजना आहेत ज्या तुम्हाला चांगला परतावा तर देतातच, पण कर सवलतीच्या … Read more

GK 2025 : एक-दोन नव्हे तब्बल 17 नद्या वाहतात ‘या’ जिल्ह्यात, तुम्हाला माहितेय का या जिल्हयाचं नाव?

उत्तर प्रदेश म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर गंगेचा किनारा, वाराणसीचा घाट आणि अयोध्येचा धार्मिक गंध उभा राहतो. पण या राज्यात असंही एक ठिकाण आहे जे केवळ धार्मिकतेसाठी नाही तर निसर्गाच्या विलक्षण देणगीसाठीही प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात एक-दोन नाही तर तब्बल 17 नद्या वाहतात. होय, ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटतं, पण नकाशावर पाहिलं तर हे दृश्य खरंच थक्क … Read more

राजधानी मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील 20 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी गणरायाच्या आगमनाआधीच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, जुलै महिना अंतिम टप्प्यात आहे आणि म्हणूनच गणेशभक्तांना आता गणरायाच्या आगमनाची ओढ लागली आहे. गणेशभक्त गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि याच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासन आगामी गणेशोत्सवासाठी सज्ज झाले … Read more

2025 मध्ये RBI कडून देशातील 5 बँकांचा परवाना रद्द, महाराष्ट्रातील ‘या’ 2 बड्या बँकांचा समावेश

Maharashtra Banking News

Maharashtra Banking News : आरबीआयने गेल्या बारा महिन्यांच्या काळात म्हणजेच जुलै 2024 ते जुलै 2025 या काळात देशातील एकूण बारा बँकांचा परवाना रद्द केला असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब अशी की 2025 मधील सुरुवातीच्या सात महिन्यांमध्ये आरबीआयने देशातील पाच बँकांचा परवाना रद्द केला असून यातील दोन बँका आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत. गेल्या काही महिन्यांपासून … Read more