या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या भावाला बांधा ‘ही’ शुभ राखी, सोन्यासारखं उजळेल भावाचं नशीब!

रक्षाबंधन म्हणजे प्रेम, विश्वास आणि नात्याच्या पवित्रतेचा उत्सव. जिथं एक लहानशी राखी, भावाच्या मनगटावर बांधून बहिण त्याच्या दीर्घायुष्याची, यशाची आणि सदैव त्याचं रक्षण होण्याची प्रार्थना करते. वर्षानुवर्षे आपण रंगीबेरंगी धाग्यांनी सजवलेली राखी बांधतो; पण यंदाचं रक्षाबंधन काहीतरी वेगळं ठरू शकतं. चांदीच्या राखीने तुम्ही हा सण आणखी खास बनवू शकता. चांदीची राखी चांदीची राखी केवळ एक … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहिल्यानगर- जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस सावेडी उपनगरातून जेरबंद केले. योगेश नागनाथ पोटे (वय ३०, रा. काळुबाई मंदिराजवळ, वाणीनगर, पाईपलाईन रोड, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात माती तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा उभारल्या जाणार, दीड लाखांचे अर्थसाहाय्य मिळणार, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

अहिल्यानगर- राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटरिया अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम २०२५/२६ साठी २ लाख २२ हजार मृद नमुने तपासणीसाठी ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी सन २०२५/२६ चे राज्याच्या वार्षिक कृती आराखड्यामध्ये मान्यता आहे. सन २०२५/२६ च्या राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखड्यामध्ये राज्यासाठी एकूण ४४४ नवीन ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी … Read more

अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांना १५ हजाराचा भाव, मोसंबीला मिळाला प्रतिक्विंटल ६ हजाराचा भाव

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी विविध फळांची ३४४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी मोसंबीला प्रतिक्विंटल ६ हजार रुपये, तर डाळिंबांना १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. दरम्यान, कालच्या तुलनेत डाळिंबांच्या भावात वाढ झाली. संत्र्यांना १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांची ४७ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार … Read more

वयाच्या 25 व्या वर्षी सुरुवात करा आणि 55 व्या वर्षी बना करोडपती, वाचा गुंतवणुकीचा भन्नाट फॉर्म्युला!

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण हेच बघतो की, म्हातारपणी आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागू नये. हाच विचार मनात घेऊन बरेचजण काही ना काही बचत सुरू करतात. पण नेमकी सुरुवात कुठून करायची, किती करायची, आणि कधी करायची हे कळेनासं होतं. अशा वेळी “555 फॉर्म्युला” खूपच उपयुक्त ठरतो. बऱ्याच लोकांना वाटतं, श्रीमंत होण्यासाठी वडिलोपार्जित मालमत्ता असावी लागते, मोठा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील संशोधकांनी लावला नवीन प्रजातीचा शोध, नवीन प्रजातीची युरोपियन जर्नलमध्ये नोंद

अहिल्यानगर- अहमदनगर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील संशोधक प्रा. डॉ. अविनाश वंजारे आणि प्रा. प्रशांत कटके तसेच कॅनडामधील शास्त्रज्ञ डॉ. समीर पाध्ये यांनी सह्याद्रीमधून गोड्या पाण्यातील प्राण्याची (क्रस्टेशिया खेकडा, कोळंबी) एक नवीन प्रजाती शोधून काढली. अहिल्यानगर जिल्हा तसेच अहमदनगर महाविद्यालयासाठी हे अभिमानास्पद संशोधन आहे. पालघरमधील जव्हार पठारावर आढळणाऱ्या क्रस्टेशिया गटातील ही प्रजाती आहे. यास ‘फेअरी श्रिम्प’ असेही … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्साम फेब्रुवारी – मार्च 2025 मध्ये झाल्यात. या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट मे महिन्यात डिक्लेअर करण्यात आला. मे च्या पहिल्या आठवड्यात बारावीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर मग लगेचच दहावीचा रिझल्ट जाहीर करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये दहावी आणि … Read more

अहिल्यानगरमध्ये थार गाडीतून बनावट नोटा घेऊन व्यवहार करायला निघालेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले

वाळकी- भारतीय चलनाच्या पाचशे रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरुणांना नगर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा, महिंद्रा कंपनीच्या थार गाडीसह सुमारे १७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर-सोलापूर महामार्गावर रुईछत्तीसी गावच्या शिवारात २७ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. … Read more

अहिल्यानगरमध्ये कारमधून गुटखा वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी पकडले, तीन लाख ९९ हजाराचा मुद्देमाल केला जप्त

अहिल्यानगर- कोतवाली पोलिसांनी रविवारी (दि. २७) रात्री मार्केट यार्ड आनंदधाम परिसरात सुगंधीत तंबाख व गुटख्याची विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगणाऱ्या एकाला पकडले. त्याच्याकडून साधारण ९० हजारांची सुगंधीत तंबाखू व गुटख्यासह मोटारकार असा सुमारे तीन लाख ९९ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप … Read more

भारतात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते?, टॉप 5 भाषांची यादी वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

भारतीय उपखंड हा भाषिक विविधतेचा खजिनाच मानला जातो. इथे प्रत्येक वळणावर भाषा बदलते, बोलीचे रंग बदलतात, आणि त्या भाषांच्या मागे असलेली संस्कृतीही नवा अर्थ घेते. भारतात एकूण 121 भाषा अधिकृतपणे नोंदवलेल्या आहेत. पण या साऱ्यांमध्ये सर्वाधिक लोक कोणती भाषा बोलतात हे तुम्हाला माहीत आहे का? चला, आपण जाणून घेऊया त्या पाच भाषांबद्दल ज्या भारतात सर्वाधिक … Read more

जगातील फक्त 3 देशांकडेच आहे ‘हे’ विध्वंसक शस्त्र, नावानेच शत्रूला भरते धडकी!

सध्या अनेक देशांमध्ये संघर्षाचे वारे वाहत असताना, काही देशांनी आपली लष्करी ताकद इतकी प्रचंड बनवली आहे की त्यांच्याकडे असलेली एकच गोष्ट शत्रूला थरथरवायला पुरेशी ठरते. ही गोष्ट म्हणजे “स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स” एक असे विध्वंसक हत्यार, जे आज संपूर्ण जगात केवळ तीन देशांकडेच आहे. या विमानांचं नाव जरी घेतलं तरी जगभरात भीतीचं सावट पसरतं. काय आहे स्ट्रॅटेजिक … Read more

शनिशिंगणापूर देवस्थानच्या माजी विश्वस्ताने गळफास घेत केली आत्महत्या, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

सोनई- शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी व माजी विश्वस्त नितीन सूर्यभान शेटे (वय ४२) यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी, २८ जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. नितीन शेटे सध्या शनिशिंगणापूर देवस्थानाचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. … Read more

‘हे’ आहेत भारतातील टॉप 9 श्रीमंत जिल्हे ! यादीत महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश

India's Richest Districts

India’s Richest Districts : भारत हा एक वेगाने प्रगती करणारा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीतही सध्या भारत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनलाय. शिवाय भारताच्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. सध्या आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आधी आपली इकॉनोमी पाचव्या … Read more

तब्बल 7000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्ससह Realme 15 आणि Realme 15 Pro भारतात लाँच; पाहा किंमत

भारतीय मोबाईल बाजारात आजच्या घडीला जो काही खऱ्या अर्थाने ‘बजेटचा बादशहा’ ठरतो आहे, तो म्हणजे Realme. कमी किमतीतही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या या ब्रँडने आपल्या नव्या Realme 15 मालिकेमुळे पुन्हा एकदा बाजारात खळबळ उडवली आहे. आज प्रत्येक जण जेव्हा उत्तम फीचर्स आणि दमदार बॅटरीसह फोन शोधतो, तेव्हा Realme नेमकं तिथेच आपली ताकद दाखवतंय. यंदा त्यांनी … Read more

कुकडी प्रकल्पात १६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा, विसापूर १०० टक्के भरले तर घोड धरणात ९२ टक्के पाणीसाठा

अहिल्यानगर- यंदाच्या हंगामात शनिवारपर्यंत कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये १६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठा येत्या काही दिवसात वाढेल. कुकडीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सुरवातीपासूनच पावसाचा चांगला जोर राहिला आहे. त्यामुळे धरणांतील डिंभे, … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे व मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात एकाच दिवसात १ टीएमसी पाण्याची आवक

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने निळवंडे व मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसभरात १ टीएमसीवर पाण्याची आवक झाली होती. भंडारदरा धरणात २४ तासांत ९३२ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. मुळा धरणात सध्या २१ हजार ७९६ दशलक्ष घनफूट म्हणजे ८१.५२ टक्के पाणीसाठा होता. धरणात कोतूळ येथून पाण्याची आवक ६५९२ … Read more

रामभक्त हनुमानजींना अमरत्व कोणी दिलं?, 90 टक्के लोकांना माहीत नाही खरं रहस्य!

हनुमानजींच्या भक्तीची आणि शक्तीची हजारो वर्षांपासून पूजा होत असली, तरी अनेकांना त्यांना दिलेल्या अमरत्वाच्या वरदानाची खरी माहिती नसते. खरे तर, 90% लोक असा समज करतात की हे वरदान हनुमानजींना श्रीरामांनी दिले. मात्र, वाल्मिकी रामायणानुसार ही माहिती थोडी वेगळी आहे. रामायणातील एका सुंदर आणि भावनिक क्षणात, ही कथा उलगडते. जेव्हा हनुमानजी माता सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले, … Read more

UPI, फ्लाइट, EMI ते LPG…1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ 6 नियम! पाहा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

1 ऑगस्टपासून आपल्या रोजच्या आर्थिक व्यवहारांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, जे तुमच्या मासिक खर्चावर थेट परिणाम करू शकतात. UPI वापरणाऱ्यांसाठी काही नवीन नियम लागू होणार आहेत, तर दुसरीकडे क्रेडिट कार्डवरील मोफत विमा, एलपीजी सिलिंडरचे दर आणि विमान तिकिटांच्या किमतींमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांचा आढावा घेणं गरजेचं आहे, कारण त्याचा परिणाम तुमच्या … Read more