Browsing Tag

Ahmedabad

Raju Patil : ‘औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले पण अहमदाबादचे नाव कधी बदलणार?’

Raju Patil : मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक मोठी मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. गुजरातमध्ये २५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मग गुजरातमधल्या अहमदाबादचे नाव अजूनही का…

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये संपादित होणाऱ्या जमिनीच्या बाबतीत समोर आली ‘ही’ मोठी…

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पैकी एक आहे. हा पीएम मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी…

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच ठरलं; ‘या’ दिवशी खुलणार ठाण्यातील डेपोसाठी…

Bullet Train : या चालू वर्षात देशातील एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. शिवाय पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा देखील रणसंग्राम सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकासाची कामे पूर्णत्वास…

Technology News : सावधान ! एका कॉल मध्ये होईल तुमचे बँक खाते रिकामे; चोरटयांनी केलाय…

Technology News : अनेकवेळा तुम्ही ऑनलाईन बँक खात्यातून (Bank Account) पैसे कट झाल्याचे ऐकले असेल. एक कॉल (Fraud call)  येतो आणि पैसे (Money) कट होतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. तसेच फसवणूक देखील केली जाते. ऑनलाइन फसवणुकीच्या (Online…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ वर्षांनी घेतली आईची भेट; आईसोबत पोटभर जेवलेही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल (Election Result) लागल्यानंतर आईची (Mother) भेट घेतली आहे. भाजपला (BJP) ५ पैकी ४ राज्यात विधानसभेत यश आल्यानंतर नरेंद्र मोदी…

शॉटसर्किट मुळे लागलेल्या आगीत 30 एकर ऊस जळून खाक

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक धाकददायक घटना घडली आहे. पाथर्डी जवळ असलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून सुमारे 30 एकर ऊस जळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी,…

नगर झेडपीचा प्रारुप आराखडा लवकरच जाहीर

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ३६ लाख ४ हजार ६६८ आहे. सरासरी ४२ हजार लोकसंख्येला एक जिल्हा परिषद गट व २१ हजार लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती गण निश्‍चित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात…

भारतीय संघाचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-   अहमदाबाद येथ झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ६ गड्यांनी सहज मात दिली आहे. टीम इंडियाचा हा १०००वा वनडे सामना होता, शिवाय पूर्णवेळ कप्तान म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच…