अहिल्यानगरच्या भूमीपुत्राने राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

वाळकी- अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी येथील भूमीपुत्र तसेच मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले महेंद्र रावसाहेब बोठे यांनी रायपूर, छत्तीसगढ येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत ८४ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत लाईट कॉन्टैक्ट गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. वाळकी येथील महेंद्र बोठे यांना बालपणापसून मैदानी खेळाची आवड होती. कुस्तीमध्ये त्यांना जास्तच रस असल्याने लहानपणीच कुस्तीतील … Read more

शाहिद आफ्रिदी यांचा मृत्यू? हे जे ऐकलंत ते खरं आहे का? जाणून घ्या सत्य !

शाहिद आफ्रिदी… हे नाव जरी कानावर आलं, तरी क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यासमोर तो फटकेबाज खेळ, जल्लोषातल्या विकेट्स आणि एकदम आत्मविश्वासाने मैदान गाजवणारा चेहरा आठवतो. पण आज अचानक सोशल मीडियावर अशी एक बातमी फिरू लागली की पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि जगप्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यांचं निधन झालं आहे. इतकंच नाही तर त्याच्या कराचीत दफनविधी झाल्याचा दावाही … Read more

विराट कोहलीची पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये एंट्री होणार ! भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण

Virat Kohli:- क्रिकेट विश्वात एक आनंदाची हवा पसरली आहे कारण एका माजी महान खेळाडूच्या शब्दांनी विराट कोहलीच्या चाहत्यांच्या मनात आशेचा किरण जागवला आहे. निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीबाबत, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने नुकताच एक असा दावा केला आहे की, विराट पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये परत येईल. त्याच्या या विधानामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण … Read more

तब्बल 12 वर्षांनी भारतात रंगणार क्रिकेट वर्ल्ड कप, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!

2025 सालचा आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार असून त्याचे अधिकृत वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ही टूर्नामेंट 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे, तब्बल 12 वर्षांनंतर भारत महिला एकदिवसीय वर्ल्ड कपचं आयोजन करत आहे. यापूर्वी भारतात 2016 मध्ये महिला टी-20 विश्वचषक आयोजित करण्यात आले होते. वर्ल्ड कपचे वेळापत्रक या … Read more

Virat Kohli Retires : किंग कोहलीची कसोटीमधून एक्झिट ! शतकांच्या बादशहाचा निरोप

Virat Kohli retires : भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून क्रिकेट विश्वाला धक्का दिला आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा करत फक्त एकदिवसीय (ODI) क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. १४ वर्षांच्या शानदार कसोटी कारकिर्दीत कोहलीने अनेक विक्रम नोंदवले आणि भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून … Read more

IPL- 2025 रद्द होणार? BCCI ची आज बैठक; भारत-पाकिस्तान युद्धामुळे घेतला मोठा निर्णय

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांचा बिमोड करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार गेल्या तीन-चार दिवसांपासून भारताने दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. अशात दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारवर दबाव आणून भारतावर हल्ला करण्याचे मनसुबे आखले आहेत. या संभाव्य युद्धानंतर काल आयपीएलचा धर्मशाला येथे सुरु असलेला पंजाब विरुद्ध दिल्ली हा सामना अर्धवट रद्द करावा लागला. त्यामुळे आता आयपीएलची स्पर्धाच रद्द … Read more

रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय ! क्रिकेटला रामराम; पुढे काय करणार ?

Rohit Sharma Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यापूर्वी त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता रोहित कसोटी क्रिकेटमध्येही खेळताना दिसणार नाही. तथापि, तो एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहील. या निर्णयाने रोहितच्या ११ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीवर पडदा पडला आहे. रोहितची कसोटी कारकीर्द … Read more

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान विजेत्या खेळाडूंमुळे जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला

अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. जिल्हाधिकारी कार्यालयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विक्रम … Read more

अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादग्रस्त निर्णयाचा लागला निकाल, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पंचावर केली मोठी कारवाई

अहिल्यानगर- महाराष्ट्राच्या मातीत कुस्ती हा केवळ खेळ नाही, तर तो एक सांस्कृतिक वारसा आणि अभिमानाचा विषय आहे. मात्र, अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत एका चुकीच्या निर्णयाने कुस्तीप्रेमींच्या भावना दुखावल्या. पृथ्वीराज मोहळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील चुरशीच्या लढतीत आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांनी दिलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे खळबळ उडाली. यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने … Read more

भारतात फक्त 70 हजार लोकसंख्या असलेल्या धर्मातील मुलीशी प्रेम, नंतर लग्न; करुण नायरच्या प्रेमविवाहाची Inside Story

Karun Nair wife | करुण नायरने आपल्या फलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. काल मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना दिल्ली कॅपिटल्सच्या या खेळाडूने तुफान फटकेबाजी केली आणि 40 चेंडूत 89 धावा काढत सामना गाजवला. दिल्लीला जरी सामना 12 धावांनी गमवावा लागला तरी करुण नायरचा पराक्रम चाहत्यांच्या लक्षात राहिला. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक रंजक … Read more

बुद्धी, प्रसिद्धी आणि पैसा! मुलांक 5 असलेल्या व्यक्तींना मिळतं सगळं काही, विराट कोहली याचं उत्तम उदाहरण

Numerology Number 5 | प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख ही त्याच्या आयुष्यातील अनेक बाबींवर प्रभाव टाकते. जसे राशींच्या आधारे भविष्य सांगितले जाते, तसेच अंकशास्त्रात जन्मतारीख ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व, विचारशैली आणि भविष्यासंबंधी माहिती देते. अंकशास्त्र म्हणजेच न्यूमेरॉलॉजी ही ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे, जी व्यक्तीच्या जन्मतारखेतील अंकांचा अभ्यास करून त्याच्या जीवनाचे विश्लेषण करते. अंकशास्त्रात 1 ते 9 पर्यंतचे … Read more

महेंद्रसिंग धोनी पुन्हा कर्णधार ! ऋतुराज IPL 2025 मधून बाहेर, आता CSK चं नशीब बदलणार ?

ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे CSK ला मोठा धक्का बसला असला, तरी धोनीचं कर्णधार म्हणून पुनरागमन ही चाहत्यांसाठी आनंदाची आणि आशादायक बाब आहे. आयपीएल 2025 च्या उर्वरित हंगामात धोनीचं नेतृत्व आणि त्याची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. CSK ची पुनरागमनाची कहाणी कशी असेल, हे येणारा काळच ठरवेल, पण सध्या तरी धोनीच्या चाहत्यांसाठी हा उत्साहाचा क्षण आहे. … Read more

“…तर प्रेक्षक IPL सोडून PSL पाहण्यासाठी गर्दी करतील”; पाकिस्तानी खेळाडूचा मोठा दावा

IPL vs PSL | जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग म्हणजे आयपीएल, आणि त्याच्या लोकप्रियतेला तोड नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. धोनीपासून कोहलीपर्यंत मोठमोठ्या क्रिकेटपटूंनी आयपीएलच्या माध्यमातून जागतिक क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. अशा वेळी पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अलीने केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. त्याने असा दावा केला आहे की लवकरच लोक आयपीएल सोडून पीएसएल म्हणजेच … Read more

IPL 2025 Points Table : ‘ह्या’ चार टीम्स लवकरच होणार बाहेर ? जाणून घ्या कोण आहे पॉईंट्सटेबल मध्ये पुढे

IPL 2025 Points Table : आयपीएल २०२५ चा हंगाम सध्या पूर्ण जोशात सुरू आहे आणि आतापर्यंतच्या सामन्यांनी प्रेक्षकांना रोमांच आणि उत्साहाने भारून टाकलं आहे. या हंगामात प्रत्येक सामना एक नवा थरार घेऊन येत असून, सर्व संघांनी जवळपास चार ते पाच सामने खेळले आहेत. यंदाचा हंगाम गेल्या काही वर्षांपेक्षा वेगळा ठरत आहे, कारण काही पारंपरिक दिग्गज … Read more

ऑस्ट्रेलियन महिलांनी संगमनेरच्या मुलींसोबत खेळला ऐतिहासिक सामना; शेवटी काय झालं ?

संगमनेर नगर परिषदेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील मैदानावर रविवार, २३ मार्च २०२५ रोजी एक ऐतिहासिक महिला क्रिकेट सामना रंगला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथील महिला क्रिकेटपटूंनी स्थानिक खेळाडूंसोबत एकत्र सराव केला आणि त्यानंतर ‘ऑस्ट्रेलिया ११’ आणि ‘संगमनेर ११’ या संघांमध्ये रोमांचक लढत झाली. दोन्ही संघांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आणि संगमनेरच्या खेळाडूंचा समावेश होता. सामन्यात दोन्ही संघांनी … Read more

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ रविवारी संगमनेर मध्ये ! स्थानिक खेळाडूंबरोबर प्रदर्शनीय सामना खेळणार

क्रिकेट हा भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय खेळ असून महिला क्रिकेटची लोकप्रियता ही वाढली आहे. ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी संगमनेर मध्ये येणार असून त्या स्थानिक महिला खेळाडूंबरोबर प्रदर्शनीय सामना खेळणार आहेत याचबरोबर स्थानिक महिलांना प्रशिक्षणही देणार असल्याची माहिती आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात … Read more

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना: भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना हा संपूर्ण क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारताने या स्पर्धेत जबरदस्त खेळ करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. मात्र, आता मोठा प्रश्न असा आहे की भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या प्लेइंग ११ सह मैदानात उतरणार? गेल्या सामन्यात भारतीय संघाने चार फिरकीपटूंना संधी दिली होती आणि केवळ एक प्रमुख वेगवान गोलंदाजासह खेळले … Read more

Ind Vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी पावसाचा धोका ? सामना रद्द झाला तर भारत फायनलमध्ये

Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना हा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा सामना मानला जात आहे. दोन्ही संघ अत्यंत बलाढ्य आहेत, आणि नॉकआउट फेरीत त्यांच्यातील लढत नेहमीच रंगतदार ठरली आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे, आणि जर सामना रद्द झाला, तर कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल, हा … Read more