भिंगार नगरपालिकेचा पहिला नगराध्यक्ष भाजपचाच झाला पाहिजे, त्यासाठी पूर्ण ताकदीने उतरा- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर- छावणी परिषदेमुळे भिंगारचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भिंगारमध्ये नव्याने नगरपालिका करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भिंगारच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. लवकरच नव्या नगरपालिकेच्या निवडणुकाही होतील. या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून पहिला नगराध्यक्ष हा भाजपचाच झाला पाहिजे, यासाठी आजपासूनच नियोजन करावे. प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीची तयारी सुरु … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमानिमित्त महावितरणची प्रभावी अंमलबजावणी, अनेक तक्रारीचे निवारण

अहिल्यानगर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतिमान प्रशासनासाठी १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अहिल्यानगर मंडलाने नवीन वीज जोडणी, नावात बदल, पत्यात दुरुस्ती, वीजबिल बाबत तक्रार निवारण आणि वीजपुरवठा खंडित तक्रार निवारण अशा प्रकारची विविध ग्राहकांची कामे गतीने पूर्ण केली. गतिमान सेवेसोबत तक्रारींचे जलद निवारण करीत ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा बसस्थानकाचे होणार सर्वेक्षण, बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियानातर्गंत होणार परिक्षण

अहिल्यानगर- प्रवासी सेवा अधिक सुखकर व्हावी, या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा ‘अ’ वर्ग बसस्थानकांचे परीक्षण सोमवारपासून सुरू झाले आहे. परीक्षण समितीचे सदस्यांनी सोमवारी (दि.२८) तारकपूर, स्वस्तिक चौक व माळीवाडा या तीन बस स्थानकांचे परीक्षण केले. उर्वरित तीन बस स्थानकांचे परीक्षण … Read more

राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

राहुरी- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमात कृषी व सहकार क्षेत्रातील योजनांची माहिती देताना त्यांनी राहुरीच्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सहकार्याचे स्पष्ट आश्वासन दिले. या भाषणातून शेतकऱ्यांच्या हिताचा स्पष्ट दृष्टिकोन उमटला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. एम. पानसरे होते. यावेळी आमदार काशीनाथ दाते, माजी … Read more

राहुरी तालुक्यातील २३ वर्षीय विवाहितेचा सासरकडून शारीरिक व मानसिक छळ, तिघांविरोधात गुन्हा दाखल

राहुरी- राहुरीतील मुलनमाथा भागात राहत असलेल्या २३ वर्षीय विवाहित तरुणी खुशबू सिमरान पिंजारी हिचा पती, सासू आणि सासऱ्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या छळानंतर पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की दि. २० जुलै २०२५ … Read more

अहिल्यानगरमध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांच्या विशेष पथकाने पकडले, ३ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल घेतला ताब्यात

अहिल्यानगर- पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने एलआयसी ऑफिस ते जामखेडकडे जाणाऱ्या आर्मी एरियातील रोडवरील रस्त्यावर अवैध दारूची वाहतूक करणारी मोटारकार पकडली. दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३ लाख ९९ हजार ५४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २६ जुलै रोजी करण्यात आली. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक हे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत २०१५ क्विंटल भाजीपाल्याची आवक, जाणून घ्या भाजीपाल्याचे सविस्तर दर?

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विविध भाजीपाल्याची २०१५ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ३८४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला ८०० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून आले. बटाट्याची ३७१ क्विंटलवर आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल ९०० ते २००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. वांग्याची … Read more

या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या भावाला बांधा ‘ही’ शुभ राखी, सोन्यासारखं उजळेल भावाचं नशीब!

रक्षाबंधन म्हणजे प्रेम, विश्वास आणि नात्याच्या पवित्रतेचा उत्सव. जिथं एक लहानशी राखी, भावाच्या मनगटावर बांधून बहिण त्याच्या दीर्घायुष्याची, यशाची आणि सदैव त्याचं रक्षण होण्याची प्रार्थना करते. वर्षानुवर्षे आपण रंगीबेरंगी धाग्यांनी सजवलेली राखी बांधतो; पण यंदाचं रक्षाबंधन काहीतरी वेगळं ठरू शकतं. चांदीच्या राखीने तुम्ही हा सण आणखी खास बनवू शकता. चांदीची राखी चांदीची राखी केवळ एक … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहिल्यानगर- जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस सावेडी उपनगरातून जेरबंद केले. योगेश नागनाथ पोटे (वय ३०, रा. काळुबाई मंदिराजवळ, वाणीनगर, पाईपलाईन रोड, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात माती तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा उभारल्या जाणार, दीड लाखांचे अर्थसाहाय्य मिळणार, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

अहिल्यानगर- राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटरिया अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम २०२५/२६ साठी २ लाख २२ हजार मृद नमुने तपासणीसाठी ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी सन २०२५/२६ चे राज्याच्या वार्षिक कृती आराखड्यामध्ये मान्यता आहे. सन २०२५/२६ च्या राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखड्यामध्ये राज्यासाठी एकूण ४४४ नवीन ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी … Read more

अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांना १५ हजाराचा भाव, मोसंबीला मिळाला प्रतिक्विंटल ६ हजाराचा भाव

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी विविध फळांची ३४४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी मोसंबीला प्रतिक्विंटल ६ हजार रुपये, तर डाळिंबांना १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. दरम्यान, कालच्या तुलनेत डाळिंबांच्या भावात वाढ झाली. संत्र्यांना १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांची ४७ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार … Read more

वयाच्या 25 व्या वर्षी सुरुवात करा आणि 55 व्या वर्षी बना करोडपती, वाचा गुंतवणुकीचा भन्नाट फॉर्म्युला!

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण हेच बघतो की, म्हातारपणी आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागू नये. हाच विचार मनात घेऊन बरेचजण काही ना काही बचत सुरू करतात. पण नेमकी सुरुवात कुठून करायची, किती करायची, आणि कधी करायची हे कळेनासं होतं. अशा वेळी “555 फॉर्म्युला” खूपच उपयुक्त ठरतो. बऱ्याच लोकांना वाटतं, श्रीमंत होण्यासाठी वडिलोपार्जित मालमत्ता असावी लागते, मोठा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील संशोधकांनी लावला नवीन प्रजातीचा शोध, नवीन प्रजातीची युरोपियन जर्नलमध्ये नोंद

अहिल्यानगर- अहमदनगर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील संशोधक प्रा. डॉ. अविनाश वंजारे आणि प्रा. प्रशांत कटके तसेच कॅनडामधील शास्त्रज्ञ डॉ. समीर पाध्ये यांनी सह्याद्रीमधून गोड्या पाण्यातील प्राण्याची (क्रस्टेशिया खेकडा, कोळंबी) एक नवीन प्रजाती शोधून काढली. अहिल्यानगर जिल्हा तसेच अहमदनगर महाविद्यालयासाठी हे अभिमानास्पद संशोधन आहे. पालघरमधील जव्हार पठारावर आढळणाऱ्या क्रस्टेशिया गटातील ही प्रजाती आहे. यास ‘फेअरी श्रिम्प’ असेही … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्साम फेब्रुवारी – मार्च 2025 मध्ये झाल्यात. या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट मे महिन्यात डिक्लेअर करण्यात आला. मे च्या पहिल्या आठवड्यात बारावीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर मग लगेचच दहावीचा रिझल्ट जाहीर करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये दहावी आणि … Read more

अहिल्यानगरमध्ये थार गाडीतून बनावट नोटा घेऊन व्यवहार करायला निघालेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले

वाळकी- भारतीय चलनाच्या पाचशे रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरुणांना नगर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा, महिंद्रा कंपनीच्या थार गाडीसह सुमारे १७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर-सोलापूर महामार्गावर रुईछत्तीसी गावच्या शिवारात २७ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. … Read more

अहिल्यानगरमध्ये कारमधून गुटखा वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी पकडले, तीन लाख ९९ हजाराचा मुद्देमाल केला जप्त

अहिल्यानगर- कोतवाली पोलिसांनी रविवारी (दि. २७) रात्री मार्केट यार्ड आनंदधाम परिसरात सुगंधीत तंबाख व गुटख्याची विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगणाऱ्या एकाला पकडले. त्याच्याकडून साधारण ९० हजारांची सुगंधीत तंबाखू व गुटख्यासह मोटारकार असा सुमारे तीन लाख ९९ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप … Read more

भारतात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते?, टॉप 5 भाषांची यादी वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

भारतीय उपखंड हा भाषिक विविधतेचा खजिनाच मानला जातो. इथे प्रत्येक वळणावर भाषा बदलते, बोलीचे रंग बदलतात, आणि त्या भाषांच्या मागे असलेली संस्कृतीही नवा अर्थ घेते. भारतात एकूण 121 भाषा अधिकृतपणे नोंदवलेल्या आहेत. पण या साऱ्यांमध्ये सर्वाधिक लोक कोणती भाषा बोलतात हे तुम्हाला माहीत आहे का? चला, आपण जाणून घेऊया त्या पाच भाषांबद्दल ज्या भारतात सर्वाधिक … Read more

जगातील फक्त 3 देशांकडेच आहे ‘हे’ विध्वंसक शस्त्र, नावानेच शत्रूला भरते धडकी!

सध्या अनेक देशांमध्ये संघर्षाचे वारे वाहत असताना, काही देशांनी आपली लष्करी ताकद इतकी प्रचंड बनवली आहे की त्यांच्याकडे असलेली एकच गोष्ट शत्रूला थरथरवायला पुरेशी ठरते. ही गोष्ट म्हणजे “स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स” एक असे विध्वंसक हत्यार, जे आज संपूर्ण जगात केवळ तीन देशांकडेच आहे. या विमानांचं नाव जरी घेतलं तरी जगभरात भीतीचं सावट पसरतं. काय आहे स्ट्रॅटेजिक … Read more