International Tiger Day: भारतात वाघांची संख्या वाढली, पण इतर देशांची स्थिती काय?, चिंताजनक आकडेवारी समोर!

कधीकाळी जंगलांवर राज्य करणारा, सर्व प्राण्यांचा निःशंक राजा समजला जाणारा वाघ, आज त्याची संख्या इतकी घसरली आहे की तो अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तरीही, या संकटाच्या काळात एक गोष्ट आशादायक आहे. भारताने या विलक्षण प्राण्याला वाचवण्याच्या लढाईत आघाडी घेतली आहे. आज 29 जुलै, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आपण वाघांच्या अस्तित्वासाठी चाललेल्या लढ्याची एक झलक पाहूया. एकेकाळी … Read more

जाती धर्माच्या नावावर सुसंस्कृत संगमनेर शहराला बदनाम करणाऱ्या विकृत प्रवृत्तींचा बंदोबस्त करा

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराची ओळख राज्यामध्ये शांतता, सुरक्षितता, शैक्षणिक आणि प्रगतशील शहर म्हणून आहे. मात्र मागील आठ महिन्यांपासून काही विघातक प्रवृत्तींनी डोके वर काढले असून संगमनेरातील शांतता बिघडवण्याचे काम हे लोक करत असून माजीमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे नागपंचमीचे शुभेच्छा फलक फाडून विकृत … Read more

भावनिक, हुशार आणि गोड बोलणारे…पण प्रेमात खूपच अनलकी ठरतात ‘या अंकाचे लोक!

अंकशास्त्र हे विज्ञान प्रत्येक अंकाच्या मागे असलेला अर्थ उलगडते आणि ते व्यक्तीच्या स्वभाव, विचार आणि जीवनातील अनुभवांवर परिणाम करते. ही संख्या म्हणजेच मूलांक, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेतील सर्व अंकांची बेरीज असते. आज आपण अशा लोकांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचे मूलांक 5 आहे आणि ज्यांना प्रेम खूप उशिरा मिळते. मूलांक 5 कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 … Read more

शनी-मंगळ युतीमुळे जुलै महिन्यात बनतोय ‘षडाष्टक योग’, ‘या’ 5 राशींसाठी सुरू होणार संकटकाळ!

जुलै महिना सुरू होताच आकाशातील ग्रहांची स्थिती एक वेगळंच नाट्य सादर करू लागते. या महिन्यात एक अत्यंत संवेदनशील योग तयार होत आहे, ज्याला षडाष्टक योग म्हणतात. हा योग सामान्यत: लोकांच्या जीवनात धक्का देणाऱ्या घटना घडवतो. या वेळेस शनी आणि मंगळ या दोन शक्तिशाली ग्रहांमधील अंतर सहावं आणि आठवं असल्यामुळे काही राशींवर या योगाचा गंभीर परिणाम … Read more

मेष ते मीन! राशीनुसार ओळखा तुमच्या पत्नीचा स्वभाव, करिअर आणि घरातील भूमिका

कोणत्याही माणसाच्या मनात जीवनसाथीबद्दल एक आदर्श कल्पना असते. कुणाला घराला वाहिलेली, प्रेमळ गृहिणी हवी असते, तर कुणाला समविचारी, करिअर करणारी बायको. हे फक्त इच्छेवर नाही, तर आपल्या राशीवरही बरंच काही अवलंबून असतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. ग्रहांची स्थिती, सातवं घर आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्या जोडीदाराच्या स्वभावावर आणि तिच्या आयुष्याच्या वाटचालीवर होतो. … Read more

पूर्ण झोप घेतली तरी दिवसभर थकवा येतोय?, शरीरात असू शकते ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता! आत्ताच व्हा सावध, अन्यथा…

पावसाळ्यात अशी भावना अनेकांना भेडसावत असते. दिवसभर कसलंही जड काम न करता देखील अंगात ऊर्जा वाटत नाही, डोकं जड झाल्यासारखं, मूड चिडचिडा आणि हलकासा ताप असावा अशा थकव्याची भावना सतत जाणवते. आपल्याला वाटते की झोप कमी झाली असावी, पण खरं कारण काही वेगळंच असू शकतं आणि ते आहे व्हिटॅमिन डीची कमतरता. पावसाळ्याच्या काळात ढगाळ हवामानामुळे … Read more

कर्जत तालुक्यात वीटभट्टी चालकाकडून अवैध पद्धतीने शेतीतून सुपिक मातीचा उपसा, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

कर्जत- तालुक्यातील दूरगाव शिवारात वीटभट्टी चालकांकडून शेतजमिनीतील सुपीक मातीचा मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा सुरू असून, यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने संतप्त भावना निर्माण होत आहेत. विषेश म्हणजे या वीटभट्टया विना परवाना सुरू आहेत. या परिसरात अनेक वीटभदूया उभारण्यात आल्या असून, त्यांना लागणाऱ्या मातीची अवैधरित्या उपसा … Read more

श्रीगोंदा तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणाऱ्या कंपनीच्या एजंटची गुंतवणूकदारांची फोडली चारचाकी, चर्चांना उधाण

श्रीगोंदा- शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाने ‘इन्फिनाइट बिकन’ या प्लॅटफॉर्म वरती एजंटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार रक्कम परत मिळविण्यासाठी आक्रमक झाले असून, गुंतवणूकदारांच्या ससेमिऱ्यापासून सुटका होण्यासाठी पसार झालेल्या कंपनीच्या एजंटची आलिशान चारचाकी गाडी काही दिवसांपूर्वी फोडली असल्याची चर्चा आहे. श्रीगोंदा तालुक्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असताना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात केवळ ७८ … Read more

Chanakya Niti : भावनांमध्ये वाहून मदत करू नका, चाणक्य सांगतात आयुष्याला होऊ शकतो मोठा धोका!

आपल्या संस्कृतीत मदत करणे ही एक उदात्त गोष्ट मानली जाते. आपले आईवडील, गुरू, धर्मग्रंथ हे सर्व आपल्याला शिकवतात की गरजूंना मदतीचा हात द्यावा. पण या मदतीच्या मागे जर विचारशून्य भावना असतील, तर त्याचा परिणाम केवळ तुमच्यावरच नव्हे, तर तुमच्या कुटुंबावर आणि संपूर्ण आयुष्यावरही होऊ शकतो. आचार्य चाणक्य यांनी या विषयावर फार स्पष्ट आणि तितक्याच कठोर … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याला मिळतोय १६०० रुपयांपर्यंत भाव, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये सोमवारी ३१ हजार १३१ क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली होती. यावेळी कांद्याच्या भाव भाव पडलेलेच असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांनी केलेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ११०० ते मिळाला. दोन नंबर कांद्याला ८०० ते ११०० रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला ५०० ते ८०० रुपये भाव मिळाला. … Read more

जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटूंमध्ये भारतीयांचाच जलवा, पाहा कोण आहे पहिल्या क्रमांकावर!

महिला क्रिकेट पूर्वी केवळ काही मर्यादित देशांतच गंभीरतेने घेतलं जायचं, मात्र गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटला मिळालेलं व्यावसायिक रूप आणि विविध लीग्समुळे या खेळाने आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठा जम बसवला आहे. त्यामुळे महिला खेळाडूंना आता केवळ देशासाठी नव्हे तर अनेक लीग्स, ब्रँड अँबेसडरशिप, जाहिराती यांमधून भरघोस कमाई करता येते. आज आपण अशा टॉप 5 महिला क्रिकेटपटूंबद्दल … Read more

अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते महाआरती

अहिल्यानगर- शहराचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या श्री विशाल गणेश मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते. महाआरतीनंतर माळीवाडा पंचमंडळ देवस्थान धर्मफंड ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन देत मंदिर परिसरात भक्तनिवास बांधण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. … Read more

महाराष्ट्रातील सर्वच शाळांना ऑगस्ट महिन्यातील 15, 16 आणि 17 तारखेला सुट्टी राहणार ! कारण काय ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : ऑगस्ट महिना सुरू होण्याआधीच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. श्रावण हा महिना अध्यात्मिक साधनेचा काळ असतो. हा असा महिना आहे ज्या महिन्यात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. … Read more

सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल ! 29 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती आहे ?

Gold Rate Today

Gold Rate Today : सोने – खरेदीच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. 23 जुलै 2025 रोजी शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 2 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती. त्यानंतर मात्र या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू … Read more

भिंगार नगरपालिकेचा पहिला नगराध्यक्ष भाजपचाच झाला पाहिजे, त्यासाठी पूर्ण ताकदीने उतरा- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर- छावणी परिषदेमुळे भिंगारचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भिंगारमध्ये नव्याने नगरपालिका करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भिंगारच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. लवकरच नव्या नगरपालिकेच्या निवडणुकाही होतील. या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून पहिला नगराध्यक्ष हा भाजपचाच झाला पाहिजे, यासाठी आजपासूनच नियोजन करावे. प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीची तयारी सुरु … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमानिमित्त महावितरणची प्रभावी अंमलबजावणी, अनेक तक्रारीचे निवारण

अहिल्यानगर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतिमान प्रशासनासाठी १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अहिल्यानगर मंडलाने नवीन वीज जोडणी, नावात बदल, पत्यात दुरुस्ती, वीजबिल बाबत तक्रार निवारण आणि वीजपुरवठा खंडित तक्रार निवारण अशा प्रकारची विविध ग्राहकांची कामे गतीने पूर्ण केली. गतिमान सेवेसोबत तक्रारींचे जलद निवारण करीत ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा बसस्थानकाचे होणार सर्वेक्षण, बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियानातर्गंत होणार परिक्षण

अहिल्यानगर- प्रवासी सेवा अधिक सुखकर व्हावी, या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा ‘अ’ वर्ग बसस्थानकांचे परीक्षण सोमवारपासून सुरू झाले आहे. परीक्षण समितीचे सदस्यांनी सोमवारी (दि.२८) तारकपूर, स्वस्तिक चौक व माळीवाडा या तीन बस स्थानकांचे परीक्षण केले. उर्वरित तीन बस स्थानकांचे परीक्षण … Read more

राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

राहुरी- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमात कृषी व सहकार क्षेत्रातील योजनांची माहिती देताना त्यांनी राहुरीच्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सहकार्याचे स्पष्ट आश्वासन दिले. या भाषणातून शेतकऱ्यांच्या हिताचा स्पष्ट दृष्टिकोन उमटला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. एम. पानसरे होते. यावेळी आमदार काशीनाथ दाते, माजी … Read more