बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात लवकरच होणार शिक्षकांची मेगाभरती, किती हजार पदे भरली जाणार ?

Teacher Recruitment

Teacher Recruitment : शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या हजारो नवयुवकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. डीएड आणि बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी लवकरच एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. जर तुम्हीही डीएड आणि बीएड उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल तर तुमच्यासाठी लवकरच केंद्र आणि नवोदय विद्यालयात संधी उपलब्ध होणार असल्याची बातमी राज्यसभेतून समोर आली … Read more

Post Office च्या 5 वर्षांच्या एफडी योजनेत 11,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Post Office FD Scheme

Post Office FD Scheme : पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीम मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का मग आजची बातमी खास तुमच्यासाठी. खरे तर, गेल्या काही दिवसांच्या काळात बँकांच्या एफडी योजनेचे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेट मध्ये मोठी कपात केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने … Read more

आधारचे किती प्रकार आहेत? UIDAI कडून मिळतात ‘हे’ 4 फॉरमॅट, कुठे कोणता वापरायचा ते जाणून घ्या!

आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी केवळ ओळखीचा पुरावा न राहता, अनेक सरकारी आणि खासगी कामांसाठी अत्यावश्यक दस्तऐवज बनलं आहे. मोबाईल सिम घेताना, बँकेत खाते उघडताना, सरकारी योजनेचा लाभ घेताना किंवा अगदी प्रवासातसुद्धा ओळख पुरवण्यासाठी आधार कार्ड लागतो. पण बहुतेकांना हे माहीत नसतं की आधार कार्डाचे वेगवेगळे चार प्रकार अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक … Read more

निसर्गाची बहुगुणी भेट!’हे’ एकच फळ आरोग्य, सौंदर्य आणि अगदी इंधनासाठीही ठरते उपयुक्त

नारळाचं झाड म्हणजे निसर्गाच्या उदारतेचं एक जिवंत उदाहरणच आहे. भारतातल्या अनेक भागांमध्ये, विशेषतः कोकण आणि दक्षिण भारतात, नारळाशिवाय कुठलाही सण किंवा धार्मिक विधी पूर्ण होतो असं मानतच नाहीत. पण नारळ केवळ पूजेपुरताच मर्यादित नाही, त्याचा उपयोग जेवणात, आरोग्यदायी उपचारांमध्ये आणि अगदी रोजच्या गरजांमध्येदेखील किती अमूल्य आहे, हे समजून घेताना आपण अक्षरशः थक्क होतो. नारळाचे फायदे … Read more

आशियातील सर्वात जुने शहर आपल्या भारतात, भगवान शिवांची प्रिय नगरी ‘काशी’चा इतिहास माहितेय का?

उत्तर प्रदेशात असलेलं एक असं शहर आहे, जे केवळ धार्मिक महत्त्वासाठी नव्हे, तर त्याच्या हजारो वर्षांच्या ऐतिहासिक वारशासाठी देखील प्रसिद्ध आहे. गंगाकाठी वसलेलं हे शहर म्हणजे वाराणसी. जिथे प्राचीनतेचा सुगंध आजही हवेत घोळतो आणि जिथे प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घाटावर इतिहास जिवंत वाटतो. वाराणसी हा केवळ एक जिल्हा नाही, तर संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचं जिवंत रूप … Read more

सेवा सहकारी सोसायट्यांचे सक्षमीकरण हेच 2047 च्या विकसित भारताचे सूत्र : राधाकृष्ण विखे पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झालेल्या राष्ट्रीय सहकार धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि सचिवांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी सरकार पूर्ण पाठबळ देईल, अशी ग्वाही जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अकोले येथे स्वाभीमानी विविध कार्यकारी सहकारी सेवा … Read more

भारतात आधार, तर नेपाळमध्ये नागरिकत्वाची कोणती कागदपत्रं लागतात? जाणून घ्या खास माहिती!

भारतामध्ये नागरिकत्व ओळखण्यासाठी 12 अंकी आधार कार्ड अत्यावश्यक मानले जाते. हे कार्ड बायोमेट्रिक आणि लोकसंख्याशास्त्रीय तपशीलांवर आधारित असते. मात्र, भारताचा शेजारी देश नेपाळ वेगळ्या मार्गाने नागरिकत्व आणि ओळख सिद्ध करतो. नेपाळमध्ये आधार नाही, पण तिथे नागरिकत्व प्रमाणपत्राला सर्वाधिक महत्त्व आहे. या प्रक्रियेतील कठीण नियम काय आहेत, आणि भारताशी तुलना करताना काय लक्षात घेतले पाहिजे, हे … Read more

‘ही’ आहेत जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे ! भारतातील सुरक्षित शहरे कोणती ? यादीत महाराष्ट्रातील किती शहर ?

Worlds Safest City

Worlds Safest City : नुम्बेओची 2025 मधील सर्वाधिक सुरक्षित देशांची आणि सर्वाधिक सुरक्षित शहरांची यादी समोर आली आहे. दरम्यान या संस्थेच्या 2025 च्या नवीनतम डेटाच्या आधारे जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे कोणती ? या यादीनुसार भारतातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे कोणती ? यात महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश आहे ? याचीच माहिती आज आपण … Read more

कारगिल युद्धात भारताला कोणत्या देशांनी पाठिंबा दिला?, पाकिस्तानच्या मागे कोण होते? वाचा ‘ऑपरेशन विजय’ मागचं रहस्य!

1999 सालच्या उन्हाळ्यात भारताच्या इतिहासातील एक अत्यंत भावनिक आणि शौर्यपूर्ण अध्याय लिहिला गेला, कारगिल युद्ध. हे फक्त एक लष्करी संघर्ष नव्हते, तर भारताच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि धैर्याचा निर्णायक प्रसंग होता. आजही त्या काळात घडलेल्या घटनांची आठवण काढली, की अंगावर शहारे येतात. पण या युद्धात भारताच्या विजयामागे फक्त आपले शूर सैनिकच नाहीत, तर काही जागतिक शक्तींचा … Read more

भारत, पाक की श्रीलंका? आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ कोणता?, पाहा आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड!

संपूर्ण आशिया खंडात क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. यात खास महत्त्व असलेल्या आशिया कप स्पर्धेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये, कोणत्या संघाने किती वेळा बाजी मारली आहे, याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असते. आता 2025 च्या आशिया कपची तयारी सुरू झाली असून, भारत या स्पर्धेचं यजमानपद सांभाळणार आहे. … Read more

ज्याला लोक अशक्य समजत होते, ते आम्ही प्रत्यक्षात आणलं” – डॉ. सुजय विखे पाटील

डोराळे, कोराळे, वाळकी, गोरक्षवाडी आणि मोरवाडी या भागांत पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या गावांमध्ये पाणी येईल, असा विचार पूर्वी कोणीच केला नव्हता. मात्र आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सखोल नियोजनातून हा प्रश्न मार्गी लागला, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. गावागावांमध्ये पाणी पोहोचवण्याच्या कामाला अनेकांनी अशक्य मानलं होतं विरोधक, … Read more

जगभरात फक्त 8 देशांकडे आहे स्वतःचं उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञान, यादीत भारताचंही नाव! अंतराळात देशाचे तब्बल ‘इतके’ उपग्रह

अवकाशाच्या अथांग पसरलेल्या गूढ दुनियेत भारताने आपल्या कार्यकुशलतेचा ठसा इतक्या ठळकपणे उमटवला आहे की, आता जग भारताकडे एक अंतराळ महासत्ता म्हणून पाहू लागले आहे. एकेकाळी केवळ काही यशस्वी प्रक्षेपणांपुरता मर्यादित असलेला भारताचा अवकाश प्रवास, आज आपल्या डोळ्यांदेखत एका भक्कम सामर्थ्यात रूपांतरित झालेला दिसतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने गेल्या काही दशकांमध्ये जे तांत्रिक कौशल्य … Read more

Gen-Z नंतर आली Gen-Beta पिढी…पालकांनी आत्ताच समजून घ्याव्यात’या’ 5 गोष्टी, नाहीर होईल पश्चाताप!

आजकाल मुलांचे संगोपन हे फक्त चांगले शिक्षण, चांगली सवय आणि चांगला आहार यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. पालकांपुढे आता नवे आव्हान आहे, नव्या युगात जन्मलेल्या मुलांना समजून घेण्याचे. जेन- झी ला आपण नुकतेच ओळखायला सुरुवात केली होती, पण आता 2025 पासून सुरू होणारी ‘Gen Beta’ पिढी आपल्यासमोर आहे. ही पिढी फक्त डिजिटल नाही, तर भावनिकदृष्ट्याही अधिक … Read more

अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! शिर्डी ते तिरुपती दरम्यान चालवली जाणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रक पहा….

Shirdi - Tirupati Railway

Shirdi – Tirupati Railway : महाराष्ट्रातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविकांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की रेल्वेने शिर्डी ते तिरुपती दरम्यान विशेष गाडी चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र तिरुपतीला जातात. तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वाधिक मोठे मंदिर आणि करोडो … Read more

सूर्यासारखं तेज घेऊन जन्मतात ‘या’ अंकाची मुले, कोट्यवधीचा पैसा कमवून इतरांचंही करतात भलं!

कोणत्याही व्यक्तीचा जन्मदिवस हा फक्त एक तारीख नसतो, तर त्यामध्ये दडलेली असते त्याच्या भविष्याची, स्वभावाची आणि भाग्याची एक झलक. अंकशास्त्रामध्ये अशाच संख्यांचा अर्थ लावला जातो, आणि काही विशिष्ट तारखांना जन्मलेली माणसं तर अगदीच नशीबवान मानली जातात. त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या आयुष्यातील यश आणि त्यांची आर्थिक स्थितीही विशेष ठरते. आज आपण बोलणार आहोत अशा लोकांबद्दल, ज्यांचा जन्म … Read more

भारतीय रेल्वेचा 6 वर्षांचा डेटा उघड! दर मिनिटाला किती प्रवासी ट्रेनमध्ये चढतात?, आकडे ऐकून विश्वासच बसणार नाही

रेल्वे स्टेशनवर उभं राहून एखादी गाडी प्लॅटफॉर्मवर शिरताना पाहा, आणि त्या दरवाज्यांमधून आत शिरणाऱ्या लोकांची संख्या मोजायचा प्रयत्न करा, ऐकूनच हे अशक्य वाटते. दर मिनिटाला शेकडो लोक गाडीत चढतात आणि उतरतात, आणि हेच आपल्याला दररोज जाणवत असलं तरी यामागचा खरा आकडा ऐकला की आपण थक्क होतो. भारतीय रेल्वेचा गेल्या 6 वर्षांचा प्रवासी डेटा समोर आला … Read more

पाकिस्तानमध्ये भारतासाठी कोणते नाव वापरले जाते?, सत्य जाणून हैराण व्हाल!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अनेक दशकांपासून तणावपूर्ण असले तरी, नुकतीच एक आश्चर्यजनक गोष्ट समोर आली आहे. पाकिस्तानमधील सामान्य लोक भारताला कोणत्या नावाने संबोधतात? त्यांच्या भाषेत भारताचा उल्लेख ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकते, कारण यामध्ये केवळ राजकीय नव्हे तर सांस्कृतिक भावनाही दडलेल्या असतात. भारताला ऐतिहासिकदृष्ट्या अनेक नावांनी ओळखले जाते.जसे की जंबुद्वीप, आर्यावर्त, भारतखंड आणि हिंदुस्तान. … Read more