PM नरेंद्र मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा रेकॉर्ड! भारताचे दुसरे सर्वाधिक काळचे पंतप्रधान, पहिल्या नंबरवर कोण?

भारतीय राजकारणातील प्रत्येक टप्पा हा इतिहास घडवणारा असतो. आजच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे की, ज्यामुळे ते देशाच्या राजकीय वाटचालीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरले आहेत. सलग आणि दीर्घकाळ पंतप्रधानपदावर राहणाऱ्या नेत्यांच्या यादीत त्यांनी आता दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामुळे त्यांनी केवळ इंदिरा गांधींचाच विक्रम मोडला नाही, तर … Read more

गाडीची स्पीड वाढली म्हणून चक्क 1.32 कोटींचा दंड, ‘या’ देशात ट्रॅफिक नियम मोडल्यास पगारानुसार ठरतो दंड!

Finland traffic rules, income-based fines, day-fine system, speeding penalty, no toll roads, seat belt law फिनलंडसारखा देश जगात विरळाच. स्वच्छता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध असलेल्या या देशात, वाहतुकीचे नियमही तितकेच शिस्तबद्ध आणि अद्वितीय आहेत. मात्र इथे एका वेगळ्याच गोष्टीमुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं, ते म्हणजे ‘उत्पन्नानुसार दंड’ ही संकल्पना. इतर अनेक देशांमध्ये नियम तोडल्यास ठरावीक … Read more

ना अरिजीत, ना जुबिन…’Saiyara’ गाण्याने तरुणाईला वेड लावणारा हा नवा काश्मिरी गायक कोण?, यूट्यूबवर होतोय ट्रेंड!

बॉलिवूडमधील एक नवीन सूर सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे. ‘सैयारा’ हे गाणं, ज्याने तरुणांच्या मनावर प्रचंड छाप सोडली आहे. प्रेमाच्या हळुवार भावना आणि सॉफ्ट म्युझिकची जादू अशी काही पसरली आहे की या गाण्याने रातोरात लाखो चाहत्यांची मनं जिंकली. पण या गाण्याचा आवाज कोणाचा आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण हे गाणं ना अरिजीतने गायलेलं आहे, … Read more

तुम्हीही थेट गॅसवर पोळ्या भाजून खाताय?, या सवयीने वाढतो कॅन्सरचा धोका! आरोग्य तज्ज्ञांचा गंभीर इशारा

भारतीय स्वयंपाकघरात रोज बनणाऱ्या पोळीला केवळ अन्न मानले जात नाही, ती एक संस्कृती आहे. पण या परंपरेत एक गंभीर चूक आपल्या नकळत रुजली आहे. ती म्हणजे गॅसवर थेट पोळ्या भाजण्याची सवय. वेळ वाचवण्याच्या नादात अनेकजण रोटी पोळी तव्यावर न भाजता थेट गॅसच्या ज्वाळेवर फुगवतात. ही कृती दिसायला जरी सामान्य वाटत असली, तरी तिचे परिणाम शरीरावर … Read more

श्रावणातील प्रत्येक शनिवारी करा ‘ही’ खास पूजा, शनिदेवाचा कोप शांत होऊन बरसेल कृपादृष्टी!

श्रावण महिन्याच्या या पवित्र शनिवारी एक खास संयोग घडून येत आहे, या दिवशी आडल योग जुळून येतोय. एकीकडे आडल योग ज्योतिषशास्त्रात अशुभ मानला जातो, तर दुसरीकडे श्रावणातील शनिवार म्हणजे शनीदेवाला प्रसन्न करण्याची सुवर्णसंधी. या विरोधाभासातूनही एक सकारात्मक मार्ग शोधता येतो. योग्य श्रद्धा आणि शास्त्रानुसार पूजा केली, तर शनीदेवाचे आशीर्वाद मिळवता येतात, अगदी कठीण काळालाही सौम्य … Read more

शनिवारच्या शाळेची वेळ पूर्ववत खा. नीलेश लंके यांच्या पत्राची दखल

जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शनिवारची वेळ पूर्वीप्रमाणेच सकाळी ७.३० ते ११ अशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. अलिकडेच ही वेळी सकाळी ९ ते दुपारी १.३० अशी करण्यात आली होती. खा. नीलेश लंके यांनी त्यासंदर्भात शिक्षक संघटना तसेच पालकांच्या मागणीचा विचार करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शनिवारच्या शाळेची वेळ पूर्ववत करण्याबाबत पत्रव्यवहार … Read more

महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राज्य सरकारवर टीका

संगमनेर ( प्रतिनिधी ) महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यांना काही दिले नाही. कर्जमाफी बाबत शेतकऱ्यांना फसवले. आमदारांच्या मारामाऱ्या सुरू आहेत.मंत्र्यांनी कसे वागावे हे सांगण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक मंत्री पैशांचे घोटाळे करत आहेत. मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरून घालत आहेत. अशी राज्याची दयनीय परिस्थिती असून महायुती … Read more

SBI, HDFC सह सर्वच बँकेच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! आरबीआयकडून ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर !

Banking News

Banking News : जुलै महिना अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, येत्या पाच दिवसांनी जुलै महिन्याची सांगता होईल आणि ऑगस्ट महिना सुरू होईल. दरम्यान जर तुम्हाला येत्या ऑगस्ट महिन्यात बँकेत जाऊन बँकेची संबंधित काही आर्थिक कामे पूर्ण करायची असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. कारण की ऑगस्ट महिन्यात बँकांना जवळपास 14 दिवसांसाठी सुट्टी राहणार आहे. … Read more

जुलै 2024 ते जुलै 2025 मध्ये आरबीआयने 12 बँकांचे लायसन्स रद्द केले ! महाराष्ट्रातील किती बँकांचे लायसन्स रद्द, पहा संपूर्ण यादी

Banking News

Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच आरबीआयने गेल्या बारा महिन्यांच्या काळात देशभरातील सहकारी, सरकारी आणि खाजगी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआयकडून सातत्याने कठोर कारवाई केली जात असते. आरबीआय काही बँकांवर दंडात्मक कारवाई करत असते तर काही बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द केले जाते. आरबीआय बँकांचे लायसन्स … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन Railway मार्ग ! रेल्वे मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, कोण-कोणते जिल्हे जोडले जाणार ?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वेचे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. कारण की भविष्यात महाराष्ट्राला आणखी एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे. सध्या भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असून हे नेटवर्क विस्तारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. या अनुषंगाने देशभरात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित होत आहेत. आपल्या महाराष्ट्रात … Read more

म्युच्युअल फंड, FD की सोने…10 वर्षांत 1 कोटींचा फंड कशातून तयार होईल?; संपूर्ण हिशोब इथे समजून घ्या!

अवघ्या 10 वर्षांत करोडपती होणं… ऐकूनच छान वाटतं, नाही का? पण हे फक्त स्वप्न न राहता प्रत्यक्षात उतरवायचं असेल, तर गरज असते शहाणपणाने आणि सातत्याने गुंतवणूक करण्याची. सध्या FD, म्युच्युअल फंड आणि सोनं हे तीन सर्वात चर्चेतील पर्याय आहेत, पण यातून नक्की काय निवडावं, हा प्रश्न अनेकांना सतावतो. या लेखात आपण या तिन्ही पर्यायांबद्दल सविस्तर … Read more

राहुरी शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे व्यापारी त्रस्त, व्यापारी असोसिएशनने पोलिस प्रशासनाला निवेदन देत केली कारवाईची मागणी

राहुरी- शहरातील वाढती गुन्हेगारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची चोरी आणि दरोडे या घटनांनी व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना वाढली असून, या पार्श्वभूमीवर राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने २१ जुलै रोजी पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, २६ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची … Read more

कोट्यवधीचा पैसा, प्रतिष्ठा आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठतात ‘या’ नक्षत्राचे लोक! जाणून घ्या त्यांच्या भाग्याचे रहस्य

भारतीय संस्कृतीत जन्मवेळेचे नक्षत्र हे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाची दिशा ठरवणारे मानले जाते. काही नक्षत्रे अशी असतात की त्यांच्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तींना जणू नियतीनेच राजयोग बहाल केलेला असतो. त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचा मार्ग, आणि त्यांच्या जीवनात मिळणारे यश हे सर्व काही त्यांच्या नशिबाशी आणि त्या विशिष्ट नक्षत्राशी जोडलेले असते. यातीलच एक प्रभावशाली नक्षत्र म्हणजे ‘माघ नक्षत्र’ … Read more

पुण्यातील ‘या’ भागात आणखी एक उड्डाणपूल विकसित केला जाणार ! शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक होणार सुरळीत

Pune News

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी पुणे रिंग रोड सारख्या मोठ्या प्रकल्पांची कामे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहरातील विविध … Read more

श्रीरामपूर शहरात नगरपालिकेने स्वतंत्र बाजारतळ उभारून आठवडे बाजार भरवा, स्थानिक रहिवाश्यांची मागणी

श्रीरामपूर- शहरातील मोरगे वस्ती, संजीवनी हॉस्पिटल परिसरात नियमित भरणारा आठवडे बाजार आजपासून म्हाडा कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर भरणार असल्याचे नगरपालिकेने सांगितले आहे. मात्र, आठवडे बाजार म्हाडा कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर भरविल्यामुळे तेथील रहिवासी भागात अनेक अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेने पर्यायी जागा शोधून कायमस्वरुपी स्वतंत्र बाजारतळ उभारावा, अशी मागणी कॉलनीतील रहिवाशी नागरीकांची आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनासह … Read more

GK 2025: भारतीय रेल्वेच्या ट्रॅकखाली दगडांची बारीक कच का टाकली जाते?, उत्तर तुमच्या कल्पनेपलीकडचं!

रेल्वे रुळांवरून ट्रेन वेगाने धावत असते तेव्हा आपण ती फक्त एक भल्या मोठ्या यंत्रासारखी पाहतो. पण या धावणाऱ्या ट्रेनच्या मागे अनेक तांत्रिक गोष्टी लपलेल्या असतात, ज्या तिच्या सुरक्षित, सुरळीत आणि अचूक धावण्याची खात्री देतात. अशीच एक महत्त्वाची बाब म्हणजे, रेल्वे रुळांभोवती आणि त्याच्या मध्ये ठेवले जाणारे लहान खडे. तुम्हीही कधी तरी हे दगड पाहिले असतील … Read more

केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 16,241 कोटी रुपयांच्या महाराष्ट्रातील ‘या’ 12 रेल्वे मार्गांना मंजुरी

Maharashtra Railway

Maharashtra Railway : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. याशिवाय रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार आहे. म्हणूनच बहुसंख्य लोक रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य दाखवतात. यामुळे रेल्वे कडून रेल्वेचे नेटवर्क आणखी वाढवले जातात. देशातील अनेक भागांमध्ये नवनवीन रेल्वे … Read more

भारतीयांसाठी सुवर्णसंधी! अवघ्या ₹22, 000 मध्ये परदेशात राहण्याची संधी, रिमोट वर्कही करता येणार; ‘या’ देशाकडून गोल्डन ऑफर

अनेकांना परदेशात जाऊन काम करण्याची इच्छा असते.मात्र, बाहेरच्या देशातील खर्च पाहून हा विचार मागेच पडतो. तर कधी-कधी व्हिसामुळे हे स्वप्न पूर्ण होत नाही.मात्र, अशाच लोकांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेला न्यूझीलंड आता भारतीयांसाठी एक अनोखी संधी घेऊन आला आहे. फक्त सुमारे 22,000 रुपयांमध्ये तुम्ही तिथे प्रवेश घेऊ शकता, … Read more