Ahilyanagar News : नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी मनोज मोतियानी यास अटक करत केली कोठडीत रवानगी

अहिल्यानगर- नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळाप्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मनोज वासुमल मोतीयानी (रा. सावेडी गाव, अहिल्यानगर) याला काल अटक केली. आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बँकेचा तत्कालीन सहाय्यक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन कमाल मर्यादेचे कर्ज … Read more

महाराष्ट्रातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट ! महागाई भत्ता (DA) 55% करण्याबाबतचा शासन निर्णय ह्या तारखेला जाहीर होणार

7th Pay Commission

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी रक्षाबंधनाच्या आधीच मोठी भेट मिळणार असल्याचे बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. दरम्यान रक्षाबंधनाचा सण साजरा होण्याआधीच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार अशी बातमी समोर … Read more

Ahilyanagar News : जिल्ह्याील वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणी कायमच्या उपाययोजना कराव्यात, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सूचना

अहिल्यानगर- जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणी संबंधित विभागांनी समन्वय साधून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, विनापरवानगी उभारलेले गतिरोधक तत्काळ काढावेत. अधिकृत थांब्यांवरच वाहने थांबवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, एस. आर. वर्षे, प्रादेशिक … Read more

Ahilyanagar News : साईबाबांचा बदनामी करणारा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याविरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल

शिर्डी- साईबाबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून श्री साईबाबांची बदनामी व जातीय तेढ निर्माण करणाराव्हिडिओ व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी काल बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात स्वतः हजर राहुन फिर्याद दाखल केली आहे. या संतापजनक प्रकाराची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी संबंधित … Read more

Ahilyanagar News : श्रावण महिन्यात शनिचौथरा भाविकांसाठी पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत दोन तास राहणार खुला

सोनई- शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे शनिचौथरा पहाटे पाच ते सात पर्यंत निःशुल्क खुला करण्यात येणार आहे. या वेळेत भाविकांना शनिमूर्तीवर जलाभिषेक करता येणार असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. श्रावण महिन्यामध्ये परिसरातील भाविक शनिमूर्तीवर जल अर्पण करत असतात. त्यामुळे देवस्थानने यावर्षीही श्रावण महिन्यात परंपरेनुसार शनिचौथरा दोन तास खुला केला आहे. या काळात देवस्थानकडून … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरात विनापरवानगी फलक लावले तर महानगरपालिकेडून होणार कारवाई, आयुक्तांचा इशारा

अहिल्यानगर- शहरातील विविध रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि महत्त्वाच्या ठिकाणी परवानगी न घेता लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांनी शहराचे दृश्य विद्रूप झाले आहे. अनेक संस्था, व्यावसायिक आस्थापना, तसेच राजकीय मंडळींनी मनपाची अधिकृत परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स, बॅनर, फलक लावल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य आणि शिस्त बिघडत असल्याने महापालिकेने यावर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला … Read more

Ahilyanagar News : श्रीगोंदा तालुक्यातील जवान गावाकडं सुट्टीवर निघाला अन् काळानं घाला घातला, कलकत्ता येथे अपघातात दुर्दैवी मृत्यू

श्रीगोंदा- श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील लष्करी जवानाचा सुट्टीवर घरी येत असताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना दि.१६ जुलै रोजी घडली. ज्ञानदेव सुखदेव अंभोरे (वय ३७, रा. घुटेवाडी, ता. श्रीगोंदा) असे या जवानाचे नाव आहे. त्यांचा अंत्यविधी हावडा कलकत्ता पश्चिम बंगाल येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील ज्ञानदेव सुखदेव … Read more

जगातील सर्वाधिक सुरक्षित देशांची यादी जाहीर ! जगातील टॉप 5 सुरक्षित देश कोणते ? यादीत भारताचा नंबर कितवा ?

Worlds Safety Country

Worlds Safety Country : गेल्या काही वर्षांमध्ये जगातील अनेक भागांमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे. एकीकडे इजराइल आणि इराण यांच्यात युद्धजन्य स्थिती कायम आहे तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातही युद्ध सुरु आहे. मागे भारत आणि पाकिस्तान या दोन उभय देशांमध्ये देखील तणावाची स्थिती पाहायला मिळाली होती. पाकिस्तानातून झालेल्या दहशतवादी कारवाईच्या विरोधात भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी … Read more

बेलवंडी परिसरात पाऊण लाखाची देशी विदेशी दारू जप्त; पोलिस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई….

अहिल्यानगर : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घारगाव आणि कोळगाव या परिसरात अवैध दारूविक्री करणाऱ्या हॉटेलवर धडक कारवाई केली. या कारवाईत ७१ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून प्रकरणी कुलदीप लगड, किरण मोळक, भाऊसाहेब साळुंके या तिघांना अटक केली आहे. विशेष पथकाच्या या कारवाईने बेलवंडी पोलिस ठाण्याचा … Read more

श्रीरामपूरच्या सराफाचे दुकान फोडणारे जालन्याचे चौघे जेरबंद ११किलो चांदीसह १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर : जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सोनाराचे दुकान फोडणाऱ्या चार आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जालना येथून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ११ किलो २३० ग्रॅम चांदीसह १४ लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक, दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक शिवाजी प्रल्हादराव सासनिक , अमित नंदलाल दागडिया अशी त्यांची नावे आहेत. श्रीरामपूर येथील सराफ निखील विजय नागरे … Read more

तळीरामांसाठी बॅड न्युज ; विदेशी दारूच्या किंमतीत सरासरी १५० रूपयांची घसघशीत वाढ

अहिल्यानगर : तळीरामांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने दारूच्या दरात १ जुलै २०२५ पासून मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने मध्यमवर्गीय मद्यपींचा हिरमोड झाला आहे. विदेशी दारूच्या किंमतीत सरासरी ८० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकीकडे दारूची किंमत वाढल्याने अनेक दारू विक्रेत्यांकडे ग्राहक मंदावल्याने विक्रेते अडचणीत आले आहेत. … Read more

लाडक्या बहिणींची पडताळणी थांबली, ‘या’ तारखेला सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार जुलैचे 1500 रुपये !

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाली. जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ मिळतोय आणि आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना एकूण 12 हप्ते वितरित करण्यात आले … Read more

राज्य ग्रामरोजगार सहाय्यक कर्मचारी संघटनांचे पाथर्डी पंचायत समितीवर ‘डफडे बजाव’ आंदोलन

अहिल्यानागर : जिल्ह्यातील पाथर्डी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना शाखेतील महिला कर्मचाऱ्यास हटवावे, रोजगार हमीतील विहिरी, गायगोठे प्रकरणे मंजूर करावेत, ग्रामस्वंयम रोजगाराला चांगली वागणूक द्यावी, दलालांना बसायला खुर्ची दिली जाते आणि सरपंच व रोजगार सेवक यांना उभे केले जाते, अशा तक्रारी करीत महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक कर्मचारी संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर पोतराजासाह डफडे बजाव … Read more

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना हिमाचलच्या सफरचंदाची भुरळ

अहिल्यानगर : जिल्ह्यातील दक्षिण भाग हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील शेतीला शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने शेती संपूर्णतः निसर्गाच्या भरवशावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकऱ्यांना फटका बसत असतो. अपवादात्मक स्थिती वगळता शेती व्यवसाय तोट्यातच जात असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळते. यावर पर्याय म्हणून आधुनिकतेची कास धरतअनेक तरुण शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत … Read more

धरलं तर चावतय… अन् सोडलं तर पळतय….! भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था

अहिल्यानगर : शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून कांद्याचे भाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. कांद्याची वखारी मध्ये साठवणूक करावी तर कांदा खराब होतोय विकावा तर भावाअभावी झालेला खर्च देखील वसूल होत नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. बळीराजावर सर्वच बाजूंनी संकटाचे ढग दाटलेअसून … Read more

पूर्वी दुष्काळी अशी ओळख असलेला तालुका झालाय तुपाचा अन फळबागांचा तालुका ..!

अहिल्यानगर: एकेकाळी दुष्काळी म्हणुन ओळखला जाणारा पाथर्डी तालुका हा सध्या दुधा तुपाचा व फळबागांचा तालुका म्हणुन नावारुपाला येतोय. एकलाख लिटर रोज दुध येथे जमा होते. तर तेरा हजार चाळीस एकर फळबाग तालुक्यात आहे. दुध व फळबागामुळे तालुक्याचे अर्थकारण सक्षम झाले आहे. शासनाकडुन विविध प्रकारचे जलसंधारणाचे झालेले काम, मुळाचारीचे पाणी, बंधारे,तलावाच्या दुरुस्त्या, नदी खोलीकरण, सीएसआर फंडातुन … Read more

मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडले ; टेल टू हेड आशा पद्धतीने मिळणार पाणी

अहिल्यानगर : पाथर्डी, नगर, राहुरी, नेवासा तालुक्यांतील ४५ गावांमधील १०२ पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारी योजनेला बुधवारी दुपारी तीन वाजता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या भागातील लाभधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुळा धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मुळा धरणात बऱ्यापैकी पाण्याची साठवणूक झाली. मात्र, … Read more

विवाहबाह्य संबंधांसाठी कुप्रसिद्ध शहरांची यादी जाहीर ! ‘हे’ छोटस शहर दिल्ली, मुंबईला मागे टाकत पहिल्या नंबरवर

Extra Marital Affairs

Extra Marital Affairs : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रात सुद्धा गुन्हेगारीचे प्रमाण फारच अधिक आहे आणि यातील बहुतांशी गुन्हेगारीची प्रकरणे ही विवाहबाह्य संबंधातून घडत असल्याचेही वारंवार आपल्याला माध्यमांच्या बातम्यांमधून समजते. विवाहबाह्य संबंधांमुळे खुनाच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात घडतात. न्यायालयात अशी प्रकरणे आपल्याला सातत्याने बघायला मिळतात. पूर्वी विवाहबाह्य संबंधांच्या घटना … Read more