‘ह्या’ जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर उभारली जाणार वंदे भारत एक्सप्रेसचे डबे बनवण्याची फॅक्टरी ! 4,000 लोकांना मिळणार रोजगार

Employment News

Employment News : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली आणि सध्या स्थितीला देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही गाडी सुरू आहे. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली होती. या गाडीला अगदी सुरुवातीपासूनच प्रवाशांकडून चांगला … Read more

संगमनेरमध्ये गटार दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबाला १० लाखांचा देण्यात आला धनादेश, आमदार खताळांचा पाठपुरावा

संगमनेर- संगमनेरमधील गटार दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबाला आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने शासनाच्या मदतीचा पहिला टप्पा मिळाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. तसेच दुसऱ्या मृत्यूमुखी पडलेल्या रियाज पिंजारीच्या कुटुंबासाठीही मदतीची मागणी विधानसभेत करण्यात आली आहे. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलजवळ भूमिगत गटारीचे काम सुरू असताना दिनांक १० जुलै २०२५ रोजी … Read more

शेतकऱ्यांनो पीक विमा भरला नसेल तर तात्काळ भरून घ्या, ‘ही’ तारीख असणार आहे आता शेवटची संधी

शिर्डी- राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपले पीक सुरक्षित करावे असे आवाहन तहसीलदार अमोल मोरे व तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले आहे. राहाता तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, भुईमूग आदी पिकांची पेरणी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व रोगराईपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र आणि … Read more

शेतकऱ्यांनो पीक विमा भरला नसेल तर तात्काळ भरून घ्या, ‘ही’ तारीख असणार आहे आता शेवटची संधी

शिर्डी- राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपले पीक सुरक्षित करावे असे आवाहन तहसीलदार अमोल मोरे व तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले आहे. राहाता तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, भुईमूग आदी पिकांची पेरणी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व रोगराईपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र आणि … Read more

Ahilyanagar Flyover : अहिल्यानगरच्या उड्डाणपुलाच्या कामाचा मुहूर्तच नाही ! आधी भूमिपूजन, निवडणुकीनंतर शांतता

अहिल्यानगर शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी तब्बल ८६ कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प आखण्यात आला होता. डीएसपी चौक, कोठला चौक आणि सह्याद्री चौक या वाहतूक गर्दीच्या मुख्य ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय झाला, आणि त्यासाठी गेल्या वर्षी मोठ्या थाटामाटात भूमिपूजनही पार पडलं. पण आज दहा महिने उलटून गेले तरी या कामाला प्रत्यक्ष मुहूर्तच सापडलेला नाही, … Read more

नाव महिला आयोगाचं, कारस्थान फसवणुकीचं! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘त्या’ नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी!

राहुरीत सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे. एकीकडे महिलांच्या अधिकारांसाठी उभं असणारं महिला आयोग, तर दुसरीकडे त्याच नावाचा गैरवापर करत महिलांना फसवणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश झालाय. हे सगळं घडलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील एका पदाधिकाऱ्यामुळे. आणि या प्रकारामुळे पक्षाच्या विश्वासार्हतेलाही मोठा धक्का बसला आहे. घटना अशी आहे की, … Read more

महाराष्ट्रात गुंडांना आणि वाचाळवीरांना भाजप सरकारकडून मोकळीक दिली जात आहे- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचा आरोप

संगमनेर- महायुती सरकार सत्तेवर कसे आले, त्यांनी कोणते फंडे वापरले, पक्ष कसे फोडले, चुकीचे निकाल कसे दिले हे सर्वांना माहीत आहे. आज महाराष्ट्रामध्ये गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून मोकळीक दिली जात असून, राज्यात निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. विधानसभेतील … Read more

लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आता राज्यातील ‘या’ लोकांना पण 100% मोफत प्रवास करता येणार

ST Ticket News

ST Ticket News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. म्हणून जर तुम्हीही लाल परीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. खरंतर राज्यात रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे. एस टी महामंडळाकडून आपल्या प्रवाशांसाठी विविध योजना देखील चालवल्या जातात. राज्य … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील भूमिहीन नागरिकांनाही आता घरकुल बांधता येणार, आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश

जिल्ह्यातील भूमिहीन नागरिकांना स्वतःचे घरकुल उभारता यावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात भूमिहीन लाभार्थ्यांना हक्काची जमीन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो भूमिहीन कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा अधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, भूमिहीन … Read more

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधानंतरही नेवासा तालुक्यातील वरखेड येथे पारंपरिक स्वरूपात पार पडला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम

कुकाणा- वरखेड येथे दरवर्षीप्रमाणे पारंपरिक स्वरूपात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम यंदाही उत्साहात पार पडला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या जीवघेण्या प्रकाराला विरोध करत आयोजकांवर कारवाईची मागणी केली होती. तरीही शुक्रवार दिनांक १८ जुलै रोजी लक्ष्मीदेवी मंदिर परिसरात भाविकांच्या प्रचंड गर्दीत १२ गाड्या ओढण्यात आल्या. वरखेड यात्रेतील १२ गाड्या ओढण्याचा प्रकार जीवघेणा असून, तो थांबवण्यासाठी आयोजकांवर प्रतिबंधात्मक … Read more

AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आगरकर मळा परिसरामध्ये डेंगू मुक्त अभियान संपन्न

अहिल्यानगर : शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी तसेच डेंग्यू व पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी महापालिका आरोग्य विभागामार्फत मागील वर्षापासून डेंग्यूमुक्ती अभियान सुरू करण्यात आले असल्याने नगरकरांमध्ये जनजागृती झाली आहे, शहरात दीड लाख लोक वस्ती असून मनपा कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नाही तरी नागरिकांनी आठवड्यातून एक तास स्वच्छता मोहीम … Read more

शिर्डी शहरातील फुटपाथावरील वाहने हटवून रस्ते मोकळे करा, महिलांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाकडे केली ठोस उपाययोजनांची मागणी

शिर्डी- शिर्डी शहरातील कनकुरी रोड परिसरात फुटपाथवर उभ्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक अडथळ्यांविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी नगरसेविका वैशालीताई गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी प्रशासनाकडे अतिक्रमण हटवण्याची आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. माजी नगरसेविका वैशालीताई वेणूनाथ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस … Read more

कोपरगाव तालुक्यातील जलजीवन मिशनची कामे रखडल्यामुळे आमदार आशुतोष काळे ठेकेदारावर आक्रमक, अधिवेशनात कारवाई करण्याची केली मागणी

कोपरगाव- कोपरगाव मतदारसंघातील सहा पाणीपुरवठा योजनांची कामे तीन वर्षांनंतरही अर्धवटच राहिल्याने आमदार आशुतोष काळे यांनी पावसाळी अधिवेशनात तीव्र शब्दांत ठेकेदारांवर निशाणा साधला. या कंपन्यांवर कारवाई करण्यात येऊन नव्या टेंडर प्रक्रियेची त्यांनी मागणी केली. त्यांच्या या मागणीने खळबळ निर्माण झाली आहे. आ. काळे यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, जल जीवन मिशन अंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील धारणगाव, … Read more

नागपूर ते नाशिक दरम्यान चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, 16 रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार!

Nagpur Nashik Railway

Nagpur Nashik Railway : नागपूर ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर विदर्भातून उत्तर महाराष्ट्राकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रदरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये म्हणूनच प्रवाशांची संख्या नेहमीच अधिक पाहायला मिळते. या मार्गावरील कित्येक गाड्या हाउसफुल धावतात. त्यामुळेच आता रेल्वे प्रशासनाने नागपूरहून नाशिक साठी एकेरी … Read more

ओबीसी समाजाशी जवळीक साधण्यासाठीच आमदार रोहित पवारांनी राशीनची घटना घडवली, भाजपचा आरोप

कर्जत- गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार यांना राशीन जिल्हा परिषद गटातुन अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही म्हणून ओबीसी समाजाशी जवळीक साधण्यासाठीच राशीनची घटना घडवली. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांनी केला. कर्जत तालुक्यातील राशीन येथील घटने संदर्भात कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी गदादे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातीाल कांदा उत्पादक शेतकरी सापडला दुहेरी संकटात, कांद्याचा भाव वाढत नसल्यामुळे चाळीतच सडायला लागलाय कांदा

कांद्याच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी यंदा फक्त नुकसानच आले आहे. चांगल्या भावाच्या अपेक्षेने चाळीत साठवलेला कांदा सडत चालला आहे आणि बाजारात दर कोसळले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होणार नाही, या भीतीने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी ५० ते … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : पिसाळलेल्या कोल्ह्याने केला नागरिकांवर हल्ला, कोल्ह्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी

श्रीगोंदा- तालुक्यातील पेडगाव परिसरात पिसाळलेल्या कोल्ह्याने नागरिकांवर हल्ला करून दोन जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिसाळलेल्या कोल्ह्याने संपत झिटे आणि ज्ञानदेव झिटे या दोघांना चावा घेतल्याने त्यांच्यावर श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागाने या घटनेची दखल घेतली असली, तरी … Read more

कृषी विभागाच्या योजना तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, ठिबक, कांदाचाळीचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा- खासदार निलेश लंके

अहिल्यानगर- जिल्ह्यातील केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिशा समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी समन्वय आणि सकारात्मक दृष्टिकोनातून योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले, तर खासदार नीलेश लंके यांनी शेतकऱ्यांसाठीच्या कृषी योजनांचा लाभ तातडीने आणि थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यावर विशेष भर दिला. … Read more