भारतातील एकमेव नवाब, ज्यांच्याकडे होती स्वतःची आलिशान ट्रेन! राजवाड्याच्या अंगणातच उभारलं होतं स्टेशन

भारताच्या नवाबी इतिहासात अनेक शाही किस्से आहेत, पण रामपूरचे नवाब हमीद अली खान यांची कहाणी काहीशी वेगळी आणि थक्क करणारी आहे. हे एकमेव असे नवाब होते ज्यांनी आपल्या राजवाड्याच्या अंगणात रेल्वे पोहोचवली होती. जेव्हा देशात अनेक ठिकाणी अजून रेल्वे येण्याची वाट पाहिली जात होती, तेव्हा या नवाबांनी शाही बंगल्याच्या अगदी दरवाज्यापर्यंत रेल्वे ट्रॅक टाकला होता. … Read more

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! आजपासून आधारशिवाय तात्काळ तिकीट बुकिंग बंद, फक्त 3 स्टेप्समध्ये IRCTC खातं आधारशी जोडा

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवा आणि महत्त्वाचा नियम लागू केला आहे, ज्याचा थेट परिणाम तात्काळ तिकिटांवर होणार आहे. आजपासून, म्हणजे 15 जुलै 2025 पासून, तुम्ही आधार व्हेरिफिकेशन नसलेल्या IRCTC खात्यातून तात्काळ रेल्वे तिकिटं बुक करू शकणार नाही. हा नियम अचानक आल्यासारखा वाटेल, पण त्यामागचं उद्दिष्ट आहे तिकीट दलालांना थांबवणं आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि पारदर्शक … Read more

‘हे’ आहेत जगातील सर्वाधिक छोटे टॉप 5 देश ! एखाद्या गावापेक्षाही कमी आहे क्षेत्रफळ, मोटरसायकलवरून फिरू शकतात संपूर्ण देश

Worlds Smallest Country

Worlds Smallest Country : जगात अमेरिका चायना ऑस्ट्रेलिया भारत यांसारखे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे देश आहेत आणि काही देश असे आहेत ज्यांचे क्षेत्रफळ आपल्याकडील एखाद्या गावासारखे आहेत. दरम्यान आज आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक छोट्या देशांची माहिती पाहणार आहोत. आज आपण ज्या देशांची माहिती पाहणार आहोत ते देश तुम्ही मोटरसायकल वरून सुद्धा फिरू शकतात.   हे आहेत … Read more

श्रावण सोमवारी शिवलिंगावर अर्पण करा ‘या’ खास गोष्टी; अविवाहित मुलींना मिळेल शिव-पार्वतीचा आशीर्वाद!

श्रावण महिना म्हणजे भक्तांसाठी एक अतिशय पवित्र आणि शुभ काळ. विशेषतः अविवाहित मुलींसाठी, हा महिना त्यांच्या मनातील एका विशिष्ट प्रार्थनेसाठी खास असतो, म्हणजेच इच्छित वर प्राप्तीची. हिंदू परंपरेनुसार, श्रावण महिन्यात सोमवारच्या दिवशी भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा केल्यास त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं. याच श्रद्धेवर आधारित असलेली एक सुंदर परंपरा म्हणजे शिवलिंगावर विशिष्ट पूजा … Read more

भारतातील ‘या’ 5 ठिकाणी मिळतात देशातील सर्वाधिक महाग घरे ! आयुष्यभर नोकरी केली तरी देखील घराचे स्वप्न पूर्ण होणार नाही

India's Expensive Area

India’s Expensive Area : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे एक घर असावे असे स्वप्न असेल. मात्र घराचे स्वप्न अलीकडे फारच महाग बनले आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगलोर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये घर खरेदी करणे म्हणजेच सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट बनली आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी आणि आपल्या बजेटमध्ये घर शोधणे ही फारच अवघड बाब आहे. दरम्यान … Read more

‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा चहा, ज्यांची किंमत ऐकून करोडपतींनाही फुटेल घाम!

भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. देशातील अनेक भागात चहा बनवण्याची पद्धत देखील वेग-वेगळी दिसून येते. मात्र, सर्वच ठिकाणी चहाची किंमत ही सर्व सामान्य लोकांनाही परवडेल, इतकीच असते. पण, जगात एक चहा अशी देखील आहे, ज्याची किंमत थेट कोटींच्या घरात पोहोचते. एक किलो चहाची किंमत थेट 9 कोटीपर्यंत जाते. होय, आपण बोलत आहोत जगातील … Read more

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या करोडो ग्राहकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी !

SBI News

SBI News : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. याच एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे. आरबीआय ने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आणि या निर्णयानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडिया कडूनही आपल्या फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात … Read more

भारताने पहिला कसोटी सामना कधी आणि कुणासोबत खेळला होता?, जाणून घ्या तो ऐतिहासिक क्षण!

1932 सालचा तो क्षण होता… जेव्हा भारतीय क्रिकेटने परदेशी भूमीवर आपला पहिला कसोटी खेळून इतिहासाची पहिली पायरी चढला. इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर, जगाला पहिल्यांदाच भारतीय संघाच्या ‘ऑल इंडिया’ नावाच्या जर्सीत झळकणाऱ्या खेळाडूंनी एक नवीन अध्याय सुरू केला. त्या काळात भारतात क्रिकेट हा राजघराण्यांचा खेळ मानला जात होता. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी जे खेळाडू निवडले गेले, त्यामध्ये … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! स्वारगेट बस डेपोमधून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन बस सेवा

Pune News

Pune News : पुणे शहरातील भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. स्वारगेट आगाराकडून पुण्यातील पर्यटकांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. स्वारगेट आगारातून राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांसाठी विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे शहरातील भाविकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. स्वारगेट बस आगाराकडून राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांसाठी सहल आयोजित … Read more

AIIMS CRE Jobs 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 2300+ जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

AIIMS CRE JOBS 2025

AIIMS CRE Jobs 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत ग्रुप ब & C पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 2300+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

माननीय विखे.. आपला बाळासाहेब ! थोरातांनी सांगताच विखे धावले, प्रश्नही तात्काळ सोडवला..

संगमनेर : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांना आज (दि.१५) पाणी सोडण्यात आले. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी जुलै … Read more

Ahilyanagar News : गर्भवती विवाहिता मुलासह शेततळ्यात मृतावस्थेत ! अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील घटना

राहुरी तालुक्यातील गुहा येथील सहा महिन्याची गर्भवती असलेल्या विवाहितेसह पाच वर्षाचा मुलगा शेततळ्यात मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान या घटनेबाबत शासकीय यंत्रणेस माहिती न देता मृतदेहांचे शवविच्छेन न करता हिंदू धर्माच्या रीतिरिवाजपणे अंत्यसंस्कार विधी न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्याप्रकरणी पती व सासू सासरे व नातेवाईकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय रामभाऊ बारहाते, … Read more

श्रीगोंदेतील मातब्बर नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकांचे गणित बदलणार; आ.पाचपुते यांची राजकीय खेळी

मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांचा आज (दि.१५) भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या व तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. श्रीगोंदा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुभाषराव काळाने, बेलवंडीचे माजी सरपंच उत्तम डाके तसेच तांदळी दुमालाचे सरपंच संजय निगडे, तांदळी दुमालाचे माजी सरपंच देविदास … Read more

13 तारखेला जन्म खरंच अशुभ मानला जातो का?, राहूच्या अधिपत्याखाली जन्मलेल्या या लोकांचं भविष्य कसं असतं?

काही संख्यांना आपण फक्त आकडे समजतो, तर काही संख्यांना समाजात विशेष अर्थ दिला जातो. त्यातलीच एक संख्या म्हणजे 13. ही एक अशी तारीख आहे, जिच्याशी अनेक समज-गैरसमज, भीती आणि गूढता जोडलेली आहे. विशेषतः जर एखाद्याचा जन्मच 13 तारखेला झाला असेल, तर बऱ्याचदा त्याच्याकडे “अशुभ” या नजरेने पाहिले जाते. पण खरंच 13 तारखेचा जन्म म्हणजे अशुभ … Read more

पोस्ट ऑफिसच्या 36 महिन्यांच्या FD योजनेत 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या एफडी मध्ये गुंतवणूक करण्याची प्लॅनिंग आहे का? मग आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या 36 महिन्यांच्या एफडी योजनेची डिटेल माहिती सांगणार आहोत. खरे तर गेल्या काही महिन्यांच्या काळात देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय ने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर देशभरातील बँकांनी एफडीच्या … Read more

सावधान! घरातील ‘या’ जागा सापांचे गुप्त अड्डे असतात, पावसाळ्यात सर्वाधिक धोका; त्वरित करा उपाय

पावसाळा आला की हवेत गारवा पसरतो. निसर्गाचे सौंदर्य या काळात खुलून येते. मात्र, याच दिवसात एक समस्या सगळीकडे दिसून येते. ती म्हणजे, सापांचा त्रास.कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी काही वेळा साप घरी घुसतात आणि मग घरात एकच खळबळ माजते. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत ही समस्या अनेकांच्या घरी उगाचच डोकं वर काढते. कारण सापांना ओलसर, थंड आणि … Read more

प्रतीक्षा संपली ! अखेर Tesla ची इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च झाली; 15 मिनिटात चार्ज, 622 किलोमीटरची रेंज, किंमत किती ?

Tesla Car News

Tesla Car News : गेल्या अनेक दिवसांपासून भारतात टेस्ला कंपनीच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. खरंतर ही अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी भारतात भव्य शोरूम चे उद्घाटन करणार होती. दरम्यान आता कंपनीकडून भारतातील पहिले भव्य शोरूम आज अखेरकार खुले करण्यात आले आहे. कंपनीचे भारतातील पहिले शोरूम देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत ओपन झाले … Read more

दिल्ली ते मुंबई अवघ्या 1 तासांत?, जपान-चीननंतर भारतातही येणार मॅग्लेव्ह ट्रेन? ताशी वेग ऐकून थक्क व्हाल!

मॅग्लेव्ह, म्हणजेच मॅग्नेटिक लेव्हिटेशन, हे एक असं तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये ट्रेन रुळांवरून न धावता थोड्या उंचीवर हवेत तरंगते. हे शक्य होतं प्रचंड शक्तिशाली चुंबकीय फील्डमुळे, जे ट्रेनला रुळांपासून काही इंच वर उचलतात. जेव्हा चाके आणि ट्रॅक यांच्यातला थेट संपर्कच राहात नाही, तेव्हा घर्षणही राहत नाही आणि त्याच क्षणी वेगाचं एक नवं युग सुरू होतं. या … Read more