भंडारदरा जलाशयाच्या शताब्दी महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
राहाता- अहील्याबाई नगर परिसरातील उत्तर जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा जलाशयाच्या शताब्दी महोत्सवासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे धरणाचे संवर्धन, पर्यटनविकास आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळणार आहे. भंडारदरा धरणास ‘आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय’ असे नाव देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. यंदा … Read more