Skip to content
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

सरकार ‘या’ लोकांची बँक खाती बंद करणार ! नेमके कोणाचे Bank Account बंद होणार ? सरकारचा नवा आदेश पहा….

सरकारने जनधन बँक खाते संदर्भात एक मोठा आदेश काढला आहे. १० वर्षांपासून बंद असलेल्या जनधन खात्यांसाठी पुन्हा केवायसी करणे आवश्यक असल्याचा आदेश केंद्रातील मोदी सरकारकडून जारी करण्यात आला आहे. वित्तीय सेवा सचिव एम नागराजू यांनी बँकांना अशा जन धन खात्यांसाठी नवीन KYC (Know Your Customer) प्रक्रिया स्वीकारण्यास सांगितले आहे.

Tejas B Shelar
Published on - Wednesday, November 13, 2024, 10:51 AM

Bank Account Rules : भारतातील बहुतांशी जनता आता बँकिंग सेवे सोबत जोडली गेली आहे. अगदी तळागाळातील व्यक्ती देखील बँकिंग सेवे सोबत जोडला गेला आहे आणि यामुळे भारतात पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत अधिक सोपे आणि पारदर्शक झाले आहेत. आधी भारताच्या ग्रामीण भागात फक्त आणि फक्त कॅशने म्हणजे रोकड व्यवहार होत असे. फारच कमी लोक बँकेच्या माध्यमातून व्यवहार करत असत.

मात्र आता परिस्थिती बदलली आहे देशाच्या ग्रामीण भागातही लोक आता बँकिंग व्यवहाराला प्राधान्य देताना दिसत आहेत. हे सर्व काही होऊ शकलं ते शासनाच्या उत्कृष्ट धोरणांमुळे. 2014 मध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली आणि या योजनेमुळे देशातील बहुतांशी भागांमधील अगदी तळागाळातील नागरिकांचे बँक अकाउंट ओपन झालेत.

Bank Account Rules
Bank Account Rules

शून्य रुपयात बँक अकाउंट ओपन करण्यात आले आणि यामुळे या योजनेला देशातील नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दाखवला. डिसेंबर 2014 पर्यंत या योजनेअंतर्गत देशातील 10.5 कोटी नागरिकांनी जनधन बँक अकाउंट ओपन केले.

दरम्यान याच जनधन योजनेअंतर्गत ज्या लोकांनी बँक अकाउंट ओपन केले आहे म्हणजेच ज्या लोकांचे जनधन बँक अकाउंट आहे अशा लोकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि कामाची बातमी समोर येत आहे.

Related News for You

  • महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू
  • महत्वाची बातमी ! आता व्हाट्सअपवर मिळणार Aadhar Card, सरकारने सुरू केली नवीन सुविधा
  • अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी ! मुंबईला जाण्यासाठी 135 किलोमीटर लांबीचा नवा मार्ग तयार होणार, कसा असणार रूट ?
  • आरबीआय लवकरच ‘या’ बँक ग्राहकांना देणार मोठा दणका ! देशातील 10 कोटी बँक अकाउंट होणार बंद

सरकारने जनधन बँक खाते संदर्भात एक मोठा आदेश काढला आहे. १० वर्षांपासून बंद असलेल्या जनधन खात्यांसाठी पुन्हा केवायसी करणे आवश्यक असल्याचा आदेश केंद्रातील मोदी सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

वित्तीय सेवा सचिव एम नागराजू यांनी बँकांना अशा जन धन खात्यांसाठी नवीन KYC (Know Your Customer) प्रक्रिया स्वीकारण्यास सांगितले आहे. एटीएम, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि इतर उपलब्ध डिजिटल चॅनेल यांसारख्या सर्व माध्यमांद्वारे जन धन खात्यांच्या री-केवायसीसाठी सर्व प्रक्रियांचा अवलंब करण्याचे सुचवले गेले आहे.

सर्व बँकांनी जन धन खाती उघडण्याच्या वेळी सारख्याच उत्साहाने काम करावे आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन सर्वांची केवायसी पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. याशिवाय, केवायसी वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेथे अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याचे निर्देशही त्यांनी बँकांना दिलेले आहेत.

अर्थातच जर तुमचेही जनधन बँक अकाउंट असेल तर तुम्हालाही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. केवायसी ची प्रक्रिया जर वेळेत पूर्ण केली गेली नाही तर संबंधित अकाउंट बंद देखील होऊ शकते. यामुळे केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून यासाठी बँकांना देखील निर्देश देण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

सिंधुदुर्ग – कोल्हापूर रेल्वे प्रवास होणार वेगवान ! पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट

Maharashtra News

पॉवर क्षेत्रातील ‘या’ शेअरकरिता एक्सपर्टनी दिला महत्त्वाचा सल्ला; 5 वर्षात दिलाय 321.78% रिटर्न

इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनीचा शेअर्स तुमच्याकडे आहे का? आज SELL कराल की HOLD? बघा काय म्हणतात एक्सपर्ट?

महाराष्ट्रातील ‘या’ नदीवर तयार केले जाणार नवीन धरण ! 6 गावांचे स्थलांतर होणार

Maharashtra New Dam

गॅस आणि पेट्रोलियम सेक्टरमधील ‘या’ शेअरमध्ये आज मिळेल पैसा…1 महिन्यात 3.97% परतावा! BUY करावा का?

गुडलक इंडियाने 5 वर्षात दिला 3126.77% परतावा! आज शेअरने घेतली मोठी झेप… कमाईची संधी?

Recent Stories

गॅस आणि पेट्रोलियम सेक्टरमधील ‘या’ शेअरमध्ये आज मिळेल पैसा…1 महिन्यात 3.97% परतावा! BUY करावा का?

गुडलक इंडियाने 5 वर्षात दिला 3126.77% परतावा! आज शेअरने घेतली मोठी झेप… कमाईची संधी?

1 वर्षात 110.01% रिटर्न देणारा ‘या’ फर्टीलायझर कंपनीचा शेअर्स वधारला… आज मिळेल पैसा?

10 वर्षात एक कोटी रुपयांचा फंड जमा करायचा असेल तर किती रुपयांची एसआयपी करावी लागणार? वाचा सविस्तर

SIP Plan

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांचे टेन्शन मिटले ! e-KYC करतांना ‘ही’ काळजी घ्या Error येणार नाही

Ladki Bahin Yojana

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ईपीएफओचे नियम पुन्हा बदलणार, आता पीएफची रक्कम……

EPFO News

सावधान ! 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ‘या’ 19 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Weather Update
  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी