गायरान जमिनीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सरकारने चुकीचा अर्थ काढला ! न्यायालयाने नोटीसा ठरवल्या रद्द, आता अतिक्रमणधारकांना….

gairan land

Gairan Land : गेल्या काही महिन्यांपूर्वी गायरान जमिनी बाबत मोठा वाद पेटला होता. राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. त्यावेळी सरकारच्या या नोटीसामुळे राज्यात वातावरण देखील मोठा तापलं होतं. विशेषता विरोधकांकडून सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला गेला. सत्ता पक्षातील काही नेत्यांनी देखील अतिक्रमण धारक गरीब कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न … Read more

गायरान जमिनीवर पुन्हा वाद पेटला ! ‘या’ जिल्ह्यातील हजारो अतिक्रमण केलेल्या लोकांना आता ‘हे’ काम करावं लागणार; नाहीतर सरकार बुलडोझर चालवणार

gairan land

Gairan Land : गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात गायरान जमिनीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. राज्य शासनाने गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांना नोटीस बजावल्यानंतर हे वादंग उठलं होत. गायरान जमिनीवर गरीब लोकांनी आपल्या निवासाची व्यवस्था केली असल्याने अशा लोकांवर कारवाई झाली तर राज्यातील लाखो गरीब कुटुंब उघड्यावर येईल म्हणून या विरोधात विरोधकांसमवेतच सत्ता पक्षातील लोकांनी देखील … Read more