पिक विमा योजनेबाबत झाला मोठा निर्णय ! आता शेतकऱ्यांना किमान ‘इतकी’ नुकसान भरपाई मिळणार, कृषिमंत्री मुंडे यांची मोठी घोषणा
Pik Vima Yojana Maharashtra : पावसाळी अधिवेशन 2023 राज्यातील शेतकऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहिले आहे. या अधिवेशनात राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील विविध निर्णय पारित करण्यात आले आहेत. दरम्यान आज या पावसाळी अधिवेशनाचा सेंड ऑफ होता. अर्थातच आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. हा शेवटचा दिवस मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष खास … Read more