शेतकऱ्यांनो, शेत जमिनीची खरेदी विक्री करताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्या, नाहीतर…..
Jamin Kharedi Vikri : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. शेती कसणे हे देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्येचे प्रमुख काम आहे. शेती व्यवसाय म्हटलं म्हणजे जमीन आलीच. अशा परिस्थितीत शेतकरी नेहमीच जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असतात. काही शेतकरी आपली पूर्वीची जमीन विकून दुसऱ्याकडे नवीन जमीन खरेदी करतात. काही शेतकरी आपले क्षेत्र वाढवण्यासाठी जमीन खरेदी करतात. तर … Read more