संत ज्ञानोबा, तुकारामांनी ‘एकनाथा’ला दिली सद्बुद्धी ! नमामि इंद्रायणीसाठी 995 कोटीच्या DPR ला मंजुरी
Namami Indrayani Project : पुणे जिल्ह्याला मोठं धार्मिक आणि ऐतिहासिक असं महत्त्व प्राप्त आहे. जिल्ह्यातील इंद्रायणीच्या डोहात तुकोबाचे अभंग दरवळले आहेत. इंद्रायणीच्या काठी वसलेल्या देहू गावी संत तुकारामांचा जन्म झाला तर याच इंद्रायणीच्या तीरी म्हणजे देवाची आळंदि या देवभूमीवर संत ज्ञानोबाची समाधी पण आहे. असं वैभव लाभलेल्या, संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या इंद्रायणीच्या अमृतरुपी … Read more