आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! अवकाळीच्या नुकसानीची माहिती पाठवण्यासाठी कृषिमंत्र्यांनी जारी केलेला नंबर नॉट रीचेबल; आता शेतकऱ्यांनी करावं काय?
Abdul Sattar News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऐन काढणीच्या अवस्थेत असलेले पीक यामुळे भुईसपाट झाले आहे. राज्यात जवळपास 4 मार्चपासून अवकाळी सुरु झाला आहे. मध्यँतरी पावसाने उघडीप दिली होती. पण आता 14 मार्चपासून सलग अवकाळी पाऊस आणि गारपीट राज्यातीलं बहुतांशी भागात होत आहे. … Read more