Chanakya Niti : अशा लोकांना कधीही मिळत नाही यश, तुम्हीही करत असाल ‘या’ चुका तर आजच टाळा; नाहीतर..
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार यशस्वी व्यक्तींमध्ये अनेक गुण असतात. जर तुमच्याकडे कोणतेच गुण नसतील तर तुम्हाला कधीच यश मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर काही गुण अवगत करावे लागतील. तसेच काही वाईट सवयी तुम्हाला आजच सोडून द्याव्या लागणार आहेत. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये यश मिळवण्यासाठी काही उपाय … Read more