ब्राझील-नेपाळनंतर आता महाराष्ट्रात नॅनो खतांची होणार क्रांती! नॅनो खतांमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन घेता घेणार- विवेक कोल्हे

Ahilyanagar News: कोपरगाव: नॅनो खतांचा वापर आता जागतिक स्तरावर वाढत आहे. ब्राझील, नेपाळसारख्या देशांमध्ये या खतांना मोठी मागणी आहे, आणि आता आपल्या शेतकऱ्यांनाही नॅनो खतांचा वापर करून शेती सुलभ करता येणार आहे. ही नाविन्यपूर्ण संकल्पना शेतकऱ्यांचे काम सोपे करेल, असा विश्वास इफकोचे संचालक आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला. निफाड येथे इंडियन फार्मर्स … Read more

AI आणि रोबोटिक्समुळे शेतीत मोठा क्रांतीकारी बदल होणार, राहूरी विद्यापीठात AI च्या संदर्भात तयार होतोय मोठा डाटा

Ahilyanagar News: राहुरी- कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटीक्सच्या वापरामुळे येणाऱ्या काळात आमूलाग्र बदल घडणार आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, नवीन तंत्रज्ञान शिकणे आणि त्याचा अवलंब करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी यांनी केले. मंगळवारी (दि. ६) रस्तोगी … Read more