12 जूनच्या अपघातात एअर इंडियाची चूक झाली की नाही ? तपास अहवाल जाहीर झाल्यानंतर एअर इंडियाचे पहिले विधान समोर
Ahmedabad Air India Plane Crash : 12 जून 2025 रोजी एअर इंडियाचे विमान लंडनला जात असताना कोसळले. हा विमान अपघात एवढा भीषण होता की या विमानात असणारे 242 पैकी 241 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात एकूण 260 लोकांचा जीव गेला. या भीषण विमान अपघातामुळे संपूर्ण जगात हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान या भीषण … Read more