Ahmednagar News Today : ज्ञानेश्वरीचे पारायण करतानाच ‘त्या’ माऊलीने घेतला अखेरचा श्वास …!
Ahmednagar News Today : जन्म झालेल्या जीवाचा मृत्यू अटळ असतो. मात्र तो कसा व्हायला हवा हे सर्वस्वी त्या त्या व्यक्तीच्या हातात असते. ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला आपल्याला मरण आले तरी शत्रूशी लढताना वीरमरण यावे. अशी भावना असते. तशीच काहीशी त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्याची देखील भावना असते. अशीच घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. कीर्तन, … Read more