अजितदादा सुजय विखे यांच्यासाठी मैदानात, लंकेंनी पक्ष सोडल्यानंतर 4 एप्रिलला पक्षाचा पहिला मेळावा, विखे विजयाची रणनीती ठरणार !
Ajit Pawar On Sujay Vikhe News : अहमदनगर हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवेशद्वार म्हणून अहमदनगर जिल्ह्याकडे पाहिले जाते. जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्याला सहकारात अग्रेसर बनवले. त्यांनी प्रवरा हा सहकारी तत्त्वावर चालणारा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना उघडला होता. तेव्हापासून जिल्ह्याने … Read more