संगमनेरला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांचा पुढाकार! स्वर्गीय बाळासाहेब विखे यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवणार!

संगमनेर: दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील पाण्याची तहान भागवण्याचे महायुती सरकारचे वचन आहे. याच दिशेने पाऊल टाकत, जलसंपदा विभागाने संगमनेरात जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याला सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी शेतकरी आणि नागरिकांना कालवे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आणि नदी प्रदूषण कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे भावपूर्ण आवाहन केले. पाण्याचे जतन आणि योग्य … Read more