शिक्षकच पुरवत होता कॉफी… शिक्षण मंत्र्यांनी दिले ‘या’ शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश
अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra News :- कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर तब्बल दोन वर्षांनी दहावी आणि बारावीचे परीक्षा पेपर ऑफलाईन पद्धतीने होत आहे. मात्र यंदाचे हे पेपर वेगळ्याच कारणाने गाजत आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात पेपर फुटी प्रकरण बाहेर आल्यानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले असताना आता औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेत आणखी … Read more