मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाला जलसंपदा विभागाने दाखवली केराची टोेपली, अतिक्रमण मोहिम थंडावली

Ahilyanagar News: श्रीरामपूर- शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम आणि प्रवरा कालव्यासह चाऱ्यांवरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चार महिन्यांपूर्वी नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली होती, पण ती काही दिवसांनंतर थंडावली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रवरा कालवा आणि चाऱ्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते, परंतु जलसंपदा विभागाने या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. … Read more