अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव : लहान मुलांसह गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास ! आता घेतलाय हा निर्णय…

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- शाळेत मुलांना शिकवले जाते आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झालेत. पण हे चित्र पाहल्यानंतर प्रश्न पडतो खरचंच स्वातंत्र्य मिळाले काय ? आतापर्यंत रस्ता नसल्याने, खड्डेयुक्त, पाणंद, डोंगराळ भागातून नागरिक करत असलेला प्रवास पाहिला असेल. मात्र गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, नागरिकांना, शाळकरी मुलांना, जीवघेणा जलप्रवास करावा लागतो. शेवगाव … Read more