लम्पी चर्म रोगापासून गायी वाचवा, नगरमधून यांनी केली जनहित याचिका
Maharashtra News :‘लम्पी’ या चर्म रोगाचे संक्रमण मोठ्या प्रमणावर वाढते आहे. हा रोग जनावरांसाठी अतिशय जीवघेणा ठरतो आहे परंतु या गंभीर प्रश्नाकडे प्रशासकीय दुर्लक्ष आहे. यासंबंधी योग्य त्या उपाययोजना करून गायींचा जीव वाचविण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू … Read more