शेतीमध्ये AI तत्रंज्ञानाचा वापर केला जाणार! अजित पवारांची अहिल्यानगरमध्ये घोषणा, शेतकऱ्यांच्या खर्चात कपात होऊन उत्पादनात होणार वाढ
जामखेड- शहरातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याची मोठी घोषणा केली. “यंदाच्या अर्थसंकल्पात एआयसाठी मोठी तरतूद केलीय. आता ऊसासारख्या पिकांना किती पाणी लागेल, हे एआय सांगेल. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि उत्पादन दीडपट वाढेल,” असं त्यांनी सांगितलं. शेतीला नवी दिशा देणारं हे पाऊल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. अनेक … Read more