Sharad Pawar : औरंगाबादच्या नामांतरावरून शरद पवारांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले …तर लोकांना अधिक आवडले असते

Sharad Pawar : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना दोन शहरांचे नामांतरण केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाबद्दल काहींनी कौतुक केले आहे तर काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत. … Read more