ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय!! बळीराजा आता कोर्टकचेरीच्या फेऱ्यातून होणार मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news  :-भारत कृषीप्रधान देश (Agricultural country) आहे, कुठल्याही कृषिप्रधान देशाचा बळीराजा (Baliraja) हा कणा असतो. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील बळीराजा कणा आहे. असे असले तरी, जगाचे पालन पोषण करणारा शेतकरी राजा कायमच उपेक्षित राहिला आहे. शासनाने, बळीराजा कडे नेहमीच उपेक्षित पणे बघितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) आपल्या हक्कासाठी … Read more