शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar News : संगमनेर- शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी जुन्या ब्रिटिशकालीन सिंचन योजनांना सक्षम करण्याचे धोरण जलसंपदा विभागाने स्वीकारले आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मात्र, ज्यांना जनतेने नाकारले, असे काही नेते स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पाण्याच्या मुद्यावर राजकारण करत असल्याचा आरोप पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. … Read more

शेतकऱ्याला वेठीस धरलं तर सोडणार नाही! जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील भंडारदरा धरण प्रकल्पांतर्गत प्रवरा उजव्या आणि डाव्या कालव्यांचे नूतनीकरण सुरू झाले आहे. या कालव्यांमुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा सुलभ होणार असून, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत दाढ बुद्रुक आणि आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथे झाला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पाणीपुरवठा खंडित करणाऱ्या … Read more